शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी इमारतीला भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:30 IST

आईच्या शाळेनंतर मुलांना अक्षरांची ओळख होते ती अंगणवाडीमध्ये. खरेतर शिक्षणाचा पाया भक्कम होतो, ...

धोक्याची शक्यता : चिमुकल्यांचा जीव टांगणीलाआशीष घूमे। लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : आईच्या शाळेनंतर मुलांना अक्षरांची ओळख होते ती अंगणवाडीमध्ये. खरेतर शिक्षणाचा पाया भक्कम होतो, तो याच ठिकाणी. मात्र वरोरा शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या येन्सा या गावातील अंगणवाडीची परिस्थिती पहिल्यानंतर येथे शिक्षणाचा पायाच धोक्यात असल्याचे दिसत आहे. या अंगणवाडीच्या इमारतीला सर्वत्र भगदाड पडले असून ही इमारत धोकादायक असतानाही चिमूरडे जीव मुठीत घेऊन अक्षरे गिरवित आहेत.एकीकडे शासनाकडून डिजीटल इंडियाचा उदोउदो होत असताना येन्सा या गावातील अंगणवाडीचे विद्यार्थी जीव मुठीत घेवून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. एकूणच या अंगणवाडीची परिस्थिती पाहता कसा होणार इंडिया डिजीटल, असा प्रश्न येथील गावकऱ्यांच्या मनात उपस्थित होत आहे.देशात सर्वत्र कान्व्हेंट संस्कृतीचा बोलबाला झाला आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील पालकांचाही कल कान्व्हेंटकडे वळत आहे. अगदी नर्सरीपासूनच पालक आपल्या मुलांचा दाखला इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये करीत आहेत. कधीनव्हे ती अलिकडे ग्रामीण परिसरात अशी परिस्थिती दिसून येत आहे. मात्र गरीब पालकांना हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब शेतमजूर वर्ग आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या पाल्यानां अंगणवाडीत पाठवित आहेत. मात्र अंगणवाड्यांची इमारतच कोसळण्याच्या स्थितीत असल्याने आपल्या मुलांना घरीच ठेवणे बरे, असे आता पालक म्हणू लागले आहेत.गेल्या पाच वषार्पासून या इमारतीला पाडून नवीन इमारत बांधण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र ग्रामपचांयत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.