शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

धान उत्पादकांना मिळणार आधारभूत मूल्याची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:29 IST

गत वर्षभरापासून कोरोना महामारीच्या गंभीर संकटाशी शेतकरी वर्ग संघर्ष करीत आहे. जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा संघर्ष करून कर्ज काढून ...

गत वर्षभरापासून कोरोना महामारीच्या गंभीर संकटाशी शेतकरी वर्ग संघर्ष करीत आहे. जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा संघर्ष करून कर्ज काढून शेतीची मशागत करून शेतपिकाचे उत्पादन घेत असतो. उत्पादित झालेल्या शेत मालास योग्य भाव मिळत नसल्याने, आधारभूत दर असलेली दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. शाखा चंद्रपूर ही सहकारी संस्था असून, या संस्थेच्या माध्यमातून धान खरेदी करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या नोंदणीनुसार ७९८५१९.६५ क्विंटल धान खरेदी करण्यात आले होते. १२ मार्च, २०२१ नंतरच्या २२९५९०.२९ क्विंटल पिकाचे मूल्य प्राप्त होण्यास पत्रव्यवहार सुरू केला व शासनाचे या गंभीर बाबीकडे लक्ष वेधले. आमदार भांगडिया यांनी तत्काळ दखल घेत शासनाशी पत्रव्यवहार करून, प्रत्यक्ष भ्रमणध्वनीवरून संबंधित यंत्रणेशी संवाद साधून, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी परिश्रम घेतले. अखेर त्यांच्या पत्राला यश आले असून, गुरुवारी राज्य शासनाने ४२ कोटी रुपये रिलीज केले आहेत.