शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

सायकल खरेदीसाठी मिळणार आगाऊ रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:11 IST

मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या आणि शाळेपासून पाच किमी अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना सायकल दिली जाते़ यापूर्वी केवळ तीन हजार रुपये मिळत होते़ आता ५०० रुपयांची वाढ करण्यात आली असून त्यातील २००० रुपये आगाऊ म्हणून सायकल खरेदीपूर्वीच देण्याची तरतूद केल्याने गरजू विद्यार्थिनींना दिलासा मिळणार आहे़

ठळक मुद्देविद्यार्थिनींना दिलासा : मानव विकास मिशनमध्ये ५०० रुपयांची वाढ

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या आणि शाळेपासून पाच किमी अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना सायकल दिली जाते़ यापूर्वी केवळ तीन हजार रुपये मिळत होते़ आता ५०० रुपयांची वाढ करण्यात आली असून त्यातील २००० रुपये आगाऊ म्हणून सायकल खरेदीपूर्वीच देण्याची तरतूद केल्याने गरजू विद्यार्थिनींना दिलासा मिळणार आहे़या योजनेंतर्गत२०१८-१९ आर्थिक वर्षापासून इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत श्क्षिण घेत असलेल्या व शाळेपासून पाच किमी अंतराच्या आत राहणाºया लाभधारक विद्यार्थिनींना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद नव्हती़ त्यामुळे सायकल खरेदी करताना विद्यार्थिनींना अडचणींचा सामना करावा लागत होता़ त्यामुळे रकमेत वाढ करावी, अशी मागणी पालक करीत होते़ किमान पाच हजार रुपये वाढ करावी, यासाठी पालकांनी संबंधित जिल्हाधिकाºयांना निवेदनही दिले़ दरम्यान, या रकमेत वाढ करुन ३५०० रुपये इतकी करण्यात शासन मान्यता दिली आहे़मानव विकास कार्यक्रमअंतर्गत इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींना ही योजना उपयुक्त ठरली आहे़ पण, अल्प रकमेमुळे सायकल विकत घेण्यास अडचणी येत होत्या़ २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून निवड करण्यात येणाºया लाभधारक मुलींना सायकल खरेदीसाठी आता २००० आगाऊ रक्कम मिळणार. लाभार्थी मुलींनी सायकल खरेदीची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतर उर्वरीत १५०० रक्कम देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे़अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करू नयेमानव विकास कार्यक्रमअंतर्गत इयत्ता ८ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण घेणाºया शेकडो विद्यार्थिनींनी मागील सत्रात लाभ घेतला होता. शाळेपासून पाच किमी अंतरापर्यंत राहणाºया गरजू मुलींना सायकल वाटप केल्याने अडचण दूर झाली होती. मात्र, यातील बहुतांश विद्यार्थिनींनी सत्र सुरू झाल्यानंतर ही रक्कम लगेच मिळाली नव्हती. योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र विद्यार्थिनींची निवड करणे, संबंधित शाळेच्या माध्यमातून यादी तयार करणे आदी कामे पूर्ण झाली नव्हती. परिणामी, सायकल खरेदीला बराच विलंब झाला होता. ३५०० रुपयांचा लाभ देण्यासाठी अटी व शर्तीसंदर्भात नियोजन विभागाने ३ डिसेंबर २०१३ ला आदेश जारी केला होता. तोच आदेश या सत्रातही कायम राहणार आहे. परंतु, मागील सत्राप्रमाणे विलंब करू नये, अशी मागणी पालक करीत आहेत.