शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

सीसीटीव्ही निगरानीखाली येणार सर्व पोलीस ठाणे

By admin | Updated: September 10, 2016 00:53 IST

स्वातंत्रोत्तर काळातील झालेली वैज्ञानिक प्रगती, लोकसंख्येची वाढ, वाढते शहरीकरण, वाढते औद्योगिकीकरण...

पोलीस दलाचा उपक्रम : कामात येणार पारदर्शीपणाचंद्रपूर : स्वातंत्रोत्तर काळातील झालेली वैज्ञानिक प्रगती, लोकसंख्येची वाढ, वाढते शहरीकरण, वाढते औद्योगिकीकरण त्याचबरोबर वाढतक जातीयवाद, दहशतवादी संघटनाच्या कारवाया या पार्श्वभूमीवर घडत असलेले विविध प्रकारचे गुन्हे, घटना व देशात इतरत्र घडणाऱ्या घटनांचे इतरत्र उमटणारे पडसाद यामुळे पोलिसांच्या कामात व जबाबदारीमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबरच बदलत्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत नागरिकांच्या पोलिसांकडूनच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. या सर्व गोष्टी दूर करून कामात पारदर्शीपणा आणण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार असून लाईव्ह मॉनिटरींग पोलीस अधीक्षक कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.समाजात, जिल्ह्यात, राज्यात एवढेच नाही तर देशात घडणाऱ्या घटना व समस्यांशी पाोलीस हा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे निगडीत होऊ लागलेला आहे. बदलत्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी व वाढत्या जबाबदाऱ्या समर्थपणे स्वीकारुन समस्यांची योग्य प्रकारे सोडवणूक करण्यासाठी पोलिसांना सतत दक्ष राहून जनतेला विश्वास संपादन करणे अत्यंत गरजेचे आहे. पोलिसांच्या दैनंदिन कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यातील ३४ पोलीस ठाणे तसेच सहा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात प्रत्येकी चार सीसीटीव्ही कॅमेरा लावून त्याचे लाईव्ह मॉनिटरींग पोलीस अधीक्षक कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात नवनविन उपक्रम राबविण्यात येत असून त्यामध्ये सायबर लॅब, मोबाईल सीसीटीव्ही व्हॅन, संपूर्ण चंद्रपूर शहरातील आंत व बाहेर जाणारे रस्त्यावर व वर्दळीचे ठिकाणी सीसीटीव्ही व त्यांचे नियंत्रण कक्ष १०२ स्थापन करण्यात आले आहे. पोलीस वसाहत व इतर बऱ्याच प्रकल्पाची सुरूवात चंद्रपूर जिल्हापासून होत आहे. अशा सर्व स्तुत्य व अभिनव यशस्वी उपक्रमाच्या निधी उपलब्धतेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच जिल्हा नियोजन समिती यांचे सहकार्य मिळत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)