शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याच्या सायंकाळी हवा आधार

By admin | Updated: September 30, 2014 23:33 IST

आयुष्याची संध्याकाळ सुख-समाधानाने जावी, अशी प्र्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठीच प्रत्येकजण सारखा धडपडत असतो. मान-सन्मान, प्र्रतिष्ठा आणि धन या सर्व गोष्टींची पुंजी जमा करताना अख्खे आयुष्य घालवतोे.

साईनाथ कुचनकार - चंद्रपूरआयुष्याची संध्याकाळ सुख-समाधानाने जावी, अशी प्र्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठीच प्रत्येकजण सारखा धडपडत असतो. मान-सन्मान, प्र्रतिष्ठा आणि धन या सर्व गोष्टींची पुंजी जमा करताना अख्खे आयुष्य घालवतोे. मात्र आयुष्याच्या संध्याकाळी काही वृद्धांच्या नशीबी हाल, अपेष्टा तसेच अपमानित जीवन जगण्याची वेळ येते. तेव्हा मात्र जीवनाचा प्र्रत्येक क्षण आठवतो. आयुष्यात जे कमावले त्याची उतारवयात काहीच किमत नसल्याचे त्यांना जाणवते. प्रेमाचे दोन शब्द बोलण्यासाठीही कुणीच नसते. वृद्धापकाळात आधार मिळावा यासाठी प्रत्येकांना आशा आहे. मात्र त्यांच्या आशेवर अनेकवेळा पाणी फेरल्या जाते. आता मात्र येथील ज्येष्ठ नागरिक संघाने आपल्या समवयस्कांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरु केला. एवढेच नाही तर, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यातही सहभाग घेऊन स्वत:चा ‘आधार’ शोधण्यासाठी धडपड सुरु केली आहे.ज्येष्ठांना समाधानाने दोन शब्द बोलता यावे, त्यांचा विळंगुळा व्हावा यासाठी येथील ज्येष्ठ नागरिक संघाने काम सुरु केले आहे. या संघाचे अध्यक्ष रामदास रायपुरे हे आहे. विशेष म्हणजे, राज्यात या संघाचे काम वाखान्याजोगे असून शहरात तब्बल ५ हजारावर सदस्यांची नोंदणी झाली आहे. ज्येष्ठांच्या समस्यांवर येथे विचारमंथन केले जाते. अनेकवेळा मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात येत आहे. एवढेच नाही तर, येथील ज्येष्ठ नागरिक संघाने सामाजिक, सांस्कृतिक कार्यातही आपले योगदान देत आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि श्रमशक्तीचा वापर भावी पिढीला आजही प्रेरणादायी ठरत आहे. वृद्धांच्या अनेक समस्या आहे मात्र त्या सोडविण्यासाठी पाहिजे तसे लक्ष देण्यासाठी शासन, समाज तसेच कुटुंबाकडेही वेळ नसल्याचे सध्याचे चित्र आहे. भारतातील ज्येष्ठ नागरिकांपैकी ६० टक्के ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. यातील बहुतांश ज्येष्ठांना सामाजिक व आरोग्य विषयक सुरक्षितता नाही. ४० टक्के ज्येष्ठांना घरात मानसिक त्रास दिला जातो. तर, १७ टक्के ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. परिणामी काहींना वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो. शासनातर्फे विविध योजनेंतर्गत मदत दिली जात असली तरी ती त्यांना पोहचतेच असे नाही. त्यामुळे ठोस धोरण आखून त्यांना आधार देणे गरजेचे आहे.