शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

शेतीचा औद्योगिक क्षेत्र म्हणून विकास करावा

By admin | Updated: August 30, 2015 00:47 IST

कृषी क्षेत्रात सहकार शेतीचा पाया डॉ. विठ्ठलराव विखे यांनी रचला. शेतकरी देशाचा आधारस्तंभ करण्याची त्यांची तळमळ होती.

बल्लारपुरात शेतकरी दिन : हरीश गेडाम यांचे मार्गदर्शनबल्लारपूर : कृषी क्षेत्रात सहकार शेतीचा पाया डॉ. विठ्ठलराव विखे यांनी रचला. शेतकरी देशाचा आधारस्तंभ करण्याची त्यांची तळमळ होती. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने शेतीचा औद्योगिक क्षेत्र म्हणून विकास करण्याची गरज आहे, असे मार्गदर्शन बल्लारपूर पंचायत समितीचे माजी सभापती अ‍ॅड. हरीश गेडाम यांनी शनिवारी शेतकरी दिन कार्यक्रमात केले.बल्लारपूर तालुका कृषी विभागाच्यावतीने डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून स्थानिक पंचायत समिती सभागृहात शेतकरी दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड. गेडाम बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. हरीश गेडाम, सहायक गट विकास अधिकारी संध्या दिकोंडवार, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कसराळे, नायब तहसीलदार पी.डी. वंजारी, कृषी मंडळ अधिकारी एम.एस. वरभे, कृषी विस्तार अधिकारी सुधाकर खांडरे, कृषी सहायक प्रशांत गजभिये यांची उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना अनेकश्वर मेश्राम म्हणाले, देशाच्या आर्थिक व्यवस्थेला हातभार लावण्यासाठी कृषी क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यात सहकार क्षेत्राची महत्त्वाची भूमिका ठरते. डॉ. विठ्ठलराव विखे पाटलांनी लावलेल्या वटवृक्षाचा विस्तार करण्यासाठी शेतकऱ्यांनी झटले पाहिजे. शेतकऱ्यांना समृद्ध व सुखी करण्यासाठी त्यांची प्रेरणा घेण्याची गरज आहे. शेती क्षेत्रात नियोजन करून उत्पादन घेण्याची मानसिकता शेतकऱ्यांनी बाळगावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. संचालन प्रशांत गजभिये यांनी तर आभार सुधाकर खांडरे यांनी मानले. याप्रसंगी तालुका कृषी विभागाचे ए.आर. फटिंग, एम.बी. दानव, सी.एम. निब्रड, अश्विनी कुळकर्णी, मनीषा भांडारकर, बी.एस. धवने, एस.जी. बावणे यांच्यासह शेतकरी बांधवाची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)