शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

कृषी अधिकाऱ्यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला

By admin | Updated: June 21, 2014 23:54 IST

सध्या शेती हंगामाचे दिवस आहे. धान व सोयाबीन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकरी कृषी केंद्रावर गर्दी करीत आहेत. याच गर्दीचा व शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत कृषी

पक्के बिल घ्यावे : बोगस बियाणांची तक्रार करादेवाडा (खुर्द) : सध्या शेती हंगामाचे दिवस आहे. धान व सोयाबीन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकरी कृषी केंद्रावर गर्दी करीत आहेत. याच गर्दीचा व शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत कृषी केंद्र संचालकांकडून बोगस बियाणे शेतकऱ्यांना दिल्या जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे अधिकृत परवानाधारक केंद्रातूनच खरेदी करावे, बियाणे खरेदी करताना कृषी केंद्र धारकांकडून पक्की पावती घ्यावी, अशी विनंती तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, पंचायत समिती कृषी अधिकारी सुशांत गाडेवार यांनी केली आहे.बियाणे पेरणी करण्यापूर्वी पारंपरिक पद्धतीने बियाणांची उगवण शक्ती तपासून पाहावी व त्यानंतरच पेरणी करावी. बियाणे खरेदी झाल्यानंतर शेतातील पीक निघेपर्यंत पक्के बिल व पिशवीवरील लेबल, टॅग जपून ठेवणे महत्त्वाचे आहे. भविष्यात बियाणे उगवले नाही तर संबंधित कंपनीविरुद्ध पुरावा म्हणून याचा वापर करता येऊ शकतो. बियाणे पेरणी करताना मिठाच्या द्रावणात प्रक्रिया करून नंतर बुरशी नाशकाची प्रक्रिया करुनच बियाणाची पेरणी करावी. बियाणे पेरणीनंतर उगवण शक्तीबद्दल काही तक्रार असल्यास तालुका तक्रार निवारण समितीशी संपर्क साधावा. रासायनिक खतासोबत इतर साहित्य देण्यास कृषी केंद्र धारकांनी सक्ती केल्यास त्याची तक्रार तालुका भरारी पथकाकडे करावी. खरीप हंगाम सुरू असल्यामुळे काही कंपन्या शेतकऱ्यांचा गैरफायदा घेतात. त्यामुळे त्यांची तक्रार करावी, परवाना धारक कृषी केंद्राकडूनच बियाणे खरेदी करावी, असे तालुका कृषी अधिकारी गायकवाड, पंचायत समिती कृषी अधिकारी सुशांत गाडेवार यांनी पत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)