शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सांडपाण्यामुळे अडीच हेक्टर शेतजमिनी नापिकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:56 IST

ग्रामपंचायतच्या मनमानी धोरणामुळे वेकोलि तलावाला लागून असलेल्या कृषियोग्य जमिनीत गावातील सांडपाणी नालीद्वारे मागील सात वर्षांपासून सोडत असल्याने पीक घेणे कठीण झाले आहे, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांची एसडीओकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : ग्रामपंचायतच्या मनमानी धोरणामुळे वेकोलि तलावाला लागून असलेल्या कृषियोग्य जमिनीत गावातील सांडपाणी नालीद्वारे मागील सात वर्षांपासून सोडत असल्याने पीक घेणे कठीण झाले आहे, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.घुग्घुस येथील विठोबा संभू बोबडे, शामराव रामचंद्र बोबडे, महादेव सीताराम बोबडे, देवराव कर्णू बोबडे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. या शेतकºयांची सुमारे २ हेक्टर जमीन वेकोलि तलाव व गावाला लागून आहे. कृषियोग्य उपजाऊ शेतजमिनीत ग्रामपंचायतीने मागील अनेक वर्षांपासून गावातील नालीद्वारे सांडपाणी सोडल्या जात आहे. त्यामूळे सदर जमिनीतून उत्त्पन घेता येत नाही. कृषी योग्य उपजाऊ जमिनीत गावातील पाणी सोडू नये, याकरिता तक्रारी देऊनही ग्रामपंचायतने लक्ष दिले नाही. परिणामी, मागील पाच वर्र्षांपासुन आर्थिक नुकसान होत आहे.नालीचे सांडपाणी सोडण्याला ग्रामपंचायतीने प्रतिबंध घालावे. साचलेले पाणी बाहेर काढून ही जमीन कृषी उत्पादनासाठी उपयुक्त करावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदाराकडे करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी ही समस्या सोडविणार काय, याकडे जनतेचे लक्ष लागले आहेत.