शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

भारतीय नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

तालुक्यातील मुस्लिम व अन्य समाजातील नागरिकांनी शहिद बाबुराव शेडमाके चौकातून दुपारी १२.३० वाजता मोर्चाला सुरूवात केली. यावेळी विविध घोषणांचे फलक मोर्चेकरांनी हातात घेतले होते. दरम्यान, केंद्र्र सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या. हा कायदा धार्मिक दुही निर्माण करणारा असून संविधानातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला.

ठळक मुद्देविविध संघटनांचा सहभाग : तहसीलदाराला मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : केंद्र्र शासनाने मंजूर केलेला भारतीय नागरिकत्व दुरूस्ती कायदा धार्मिक विभाजन करणारा असल्याचे आरोप करून भारतीय मुस्लिम परीषद, बहुजन समाज व अन्य संघटनांनी बुधवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला मोर्चात हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. महेबूब भाई यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने तहसीलदाराला निवेदन सादर करण्यात आले.तालुक्यातील मुस्लिम व अन्य समाजातील नागरिकांनी शहिद बाबुराव शेडमाके चौकातून दुपारी १२.३० वाजता मोर्चाला सुरूवात केली. यावेळी विविध घोषणांचे फलक मोर्चेकरांनी हातात घेतले होते. दरम्यान, केंद्र्र सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या. हा कायदा धार्मिक दुही निर्माण करणारा असून संविधानातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला.मोर्चादरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. शहिद बाबूराव शेडमाके चौकात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्यातील त्रुटींवर बोट ठेवून हा कायदा मागे घेण्याची मागणी केली. मोर्चात महेबुब अली शेख, अजगरअली शेख, भारतीय मुस्लिम परिषदेचे अध्यक्ष जमालूद्दीन शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निशिकांत सोनकाबंळे, शब्बीर जागिरदार, प्रा. लक्ष्मण मंगाम, डॉ. अंकुश गोतावळे, रशिद शेख, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अशपाक शेख, किसन लव्हराळे, नगरसेवक रशीद अली, सत्तार शेख ,गफ्फार शेख, लाला शेख, आरीफ शेख, कलीम शेख, मुन्ना शेख, रसुल शेख, सलीम सय्यद, सलीम शेख,जबार शेख ,जबार कुरेशी आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.मोर्चाच्या यशस्वीतेसाठी जमालूदीन शेख, अजगरअली शेख, शब्बीर जागीरदार, सत्तार शेख व शहरातील विविध संघटनांनी सहकार्य केले.भद्रावतीत संविधान बचाव रॅलीभद्रावती : सुधारीत नागरिकत्व कायद्याचा विरोध करण्यासाठी विविध संघटनांच्या नेतृत्वात शुक्रवारी दुपारी १ वाजता संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले. स्वामी मंदिराच्या प्रांगणातून ही रॅली काढण्यात येणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी संघटना, बीआरएसपी, बीएसपी, आरपीआय, भाकपा, राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समिती, आदिवासी संघटना, गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटना, विमुक्त जनजाती विकास आदी संघटना रॅलीचे नेतृत्व करणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष अनिल धानोरकर, कुशल मेश्राम, राजू देवगडे, मुनाज शेख, हाजी जाकीर, भगतसिंग मालुसरे, भास्कर ताजणे, सुधाकर रोहणकर, रत्नाकर साठे, राजू गैनवार, हाजी जावेद शेख, बशीर भाई आदींनी केले.

टॅग्स :Morchaमोर्चा