शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

मार्चनंतर बसणार पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:18 IST

जिल्ह्यातील धरणातील पाणी आटू लागले आहे. मागील वर्षी धरणांमधील जलसाठ्याच्या दशलक्ष घनमीटरच्या तुलनेत सुमारे २० ते २५ टक्के पाणी आटले. त्यामुळे मार्चनंतर पाणी टंचाईच्या झळा बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देधरणांनी गाठला तळ : रब्बी पिके धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील धरणातील पाणी आटू लागले आहे. मागील वर्षी धरणांमधील जलसाठ्याच्या दशलक्ष घनमीटरच्या तुलनेत सुमारे २० ते २५ टक्के पाणी आटले. त्यामुळे मार्चनंतर पाणी टंचाईच्या झळा बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे.रब्बी पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. यंदा जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत अल्प पाऊस पडला. परिणामी, धरणांतील पाण्याची पातळी कमालीची घटली. मागील महिन्यात जिल्ह्यातील लहान ३ धरणांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा उपलब्ध होता. परंतु, दिवसेंदिवस ही धरणे तळ गाठत आहेत. धरणातून पुरेसे पाणी मिळत असल्याने रब्बी पिके धोक्यात आली. धरणांनी तळ गाठल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी शेतीसाठी पाणी सोडण्याच्या वेळात कपात केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. सद्यस्थितीत केवळ २२.०९ टक्के साठा असल्याने मार्चनंतर मोठे संकट उभे ठाकणार आहे.