शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

मार्चनंतर बसणार पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:18 IST

जिल्ह्यातील धरणातील पाणी आटू लागले आहे. मागील वर्षी धरणांमधील जलसाठ्याच्या दशलक्ष घनमीटरच्या तुलनेत सुमारे २० ते २५ टक्के पाणी आटले. त्यामुळे मार्चनंतर पाणी टंचाईच्या झळा बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देधरणांनी गाठला तळ : रब्बी पिके धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील धरणातील पाणी आटू लागले आहे. मागील वर्षी धरणांमधील जलसाठ्याच्या दशलक्ष घनमीटरच्या तुलनेत सुमारे २० ते २५ टक्के पाणी आटले. त्यामुळे मार्चनंतर पाणी टंचाईच्या झळा बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे.रब्बी पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. यंदा जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत अल्प पाऊस पडला. परिणामी, धरणांतील पाण्याची पातळी कमालीची घटली. मागील महिन्यात जिल्ह्यातील लहान ३ धरणांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा उपलब्ध होता. परंतु, दिवसेंदिवस ही धरणे तळ गाठत आहेत. धरणातून पुरेसे पाणी मिळत असल्याने रब्बी पिके धोक्यात आली. धरणांनी तळ गाठल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी शेतीसाठी पाणी सोडण्याच्या वेळात कपात केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. सद्यस्थितीत केवळ २२.०९ टक्के साठा असल्याने मार्चनंतर मोठे संकट उभे ठाकणार आहे.