शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

आश्वासनानंतर रेल्वे कॅन्टीन कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:52 IST

बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील कॅन्टीन, रेल्वेने बंद केली आहे. ती पूर्ववत सुरू करावी, या मागणीकरिता कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. ते उपोषण आज नऊ दिवसानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील कॅन्टीन, रेल्वेने बंद केली आहे. ती पूर्ववत सुरू करावी, या मागणीकरिता कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. ते उपोषण आज नऊ दिवसानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.आदर्श मीडिया असोसिएशन यांच्या नेतृत्वातील या आंदोलनात अंतय्या वाकटी, चंद्रशेखर तुरकर हे उपोषणाला बसले होते. सोमवारी पोलीस निरीक्षक दीपक गोतमारे, मध्य रेल्वे नागपूर डीआरयुसीसीचे सदस्य अजय दुबे, मध्य रेल्वे नागपूरचे डीपीओ मो. काझी, बल्लारपूर रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक रामकिशोर निपसय्या, जयकरण सिंह बजगोती, आदर्श मीडिया असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया झामरे, संतोष शेडमाके, अनुला सरकार, संगिता वनकर, विजय मुके, सुभाष सिडाम, किशोर सहारे यांनी उपोषणकर्त्यांची भेट दिली. एका आठवड्यात सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले व आश्वासनानंतर उपोषण समाप्त करण्यात आले.