शहरं
Join us  
Trending Stories
1
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
7
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
8
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
9
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
10
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
11
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
12
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
13
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
14
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
15
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
16
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
17
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
18
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
19
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

‘त्या’ २० गावांना पूर्ववत नागभीडलाच जोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 22:35 IST

तळोधी अप्पर तहसील कार्यालयाला जोडलेली २० गावे पूर्ववत नागभीड तालुक्यातच कायम ठेवण्याची मागणी लोकप्रतिधींनी जि. प. सदस्य संजय गाजपुरे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींची मागणी : पालकमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : तळोधी अप्पर तहसील कार्यालयाला जोडलेली २० गावे पूर्ववत नागभीड तालुक्यातच कायम ठेवण्याची मागणी लोकप्रतिधींनी जि. प. सदस्य संजय गाजपुरे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.तळोधी अप्पर तालुक्याची निर्मिती करताना ज्या गावांना नागभीड सोयीचे आहे अशी मिंडाळा ,कोसंबी गवळी, नवेगाव हुंडेश्वरी,गोवारपेठ, वासाळा मेंढा, किटाळी मेंढा ही २० गावे तळोधी अप्पर तहसील कार्यालयाला जोडण्यात आली आहेत.या गावांना तळोधीचे अंतर नागभीडच्या तुलनेत दुप्पट आहे. त्यामुळे वेळ वाया जातो. सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान होते. ही गावे नागभीड तालुक्यातच ठेवावी, अशी मागणी पालकमंत्री मुनगंटीवार यांच्याकडे केली. यावेळी कोसंबी गवळीचे सरपंच रंजु गायकवाड, उपसरपंच मच्छिंद्र चन्नोडे, वासाळा मेंढाचे सरपंच वाटकर,नवेगाव हुंडेश्वरीच्या सरपंच वैशाली पारधी, माजी सरपंच दादाजी सोनुले मिंडाळाचे उपसरपंच विनोद हजारे, गवळी येथील आदिवासी सेवा सोसायटीचे अध्यक्ष राजू चौधरी, ग्रा. पं. सदस्य टेंभुर्णे, सदानंद पिलारे,गुरूदेव नागापुरे व गावकरी उपस्थित होते.