शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

बल्लारपुरात वर्षभरात ३६९४ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:52 IST

बल्लारपूर शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात हजारो जड वाहनांची वर्दळ असते. शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण ठेवणे वाहतूक शाखेचे ...

बल्लारपूर शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात हजारो जड वाहनांची वर्दळ असते. शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण ठेवणे वाहतूक शाखेचे कर्तव्य आहे. वाहनचालक वाहतुकीचे नियम मोडत असतात. मागील वर्षभरात बेशिस्त वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, वाहन चालविण्याचा परवाना जवळ न बाळगणे, विनालायसन्स वाहन चालविणे, अवैध वाहतूक, हेल्मेट परिधान न करणे, अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे आदी नियमांचा भंग करणाऱ्या ३ हजार ६९४ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ८ लाख ५० हजार ७८० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्यांना नियम पाळण्याची समज देण्यात आली. वर्षभरात रस्त्यावर अडथळे निर्माण करणाऱ्या १६४ जणांना भादंविच्या कलम २८३ नुसार जणांवर कारवाई करून कोर्टात पाठविण्यात आले. भरधाव वाहन चालविणाऱ्या २० जणांना भादंविचे २७९ प्रमाणे कारवाई करून दंड आकारण्यात आला. मोटार वाहन कायदा १८५ प्रमाणे २५ जणांवर कारवाई करण्यात आली. याव्यतिरिक्त हयगयीने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करून वर्षभरात एकूण ३ हजार ६९४ जणांचे चालान फाडण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेच्या निलेश माळवे यांनी दिली.

कोट

सध्या रस्ता सुरक्षा अभियान सुरू असून, शहरात ठिकठिकाणी वाहतुकीबाबत फलक लावण्यात आलेले आहे. दुचाकीचालकांनी हेल्मेट घालूनच वाहन चालवावे. चारचाकीस्वारांनी सीटबेल्टचा वापर करावा. तसेच वाहतूक नियमांचे पालन करावे.

-उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, बल्लारपूर