शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

कत्तलखान्यात नेत असलेल्या ६१ जनावरांची मूलमध्ये सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:34 IST

सावली तालुक्यातून दोन आयशर ट्रकमधून जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मूल पोलिसांना मिळाली. जनावरांची तस्करी करताना कोणतीही अडचण भासू ...

सावली तालुक्यातून दोन आयशर ट्रकमधून जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मूल पोलिसांना मिळाली. जनावरांची तस्करी करताना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी एमएच ०१ बीएफ १५९० क्रमांकाचे चारचाकी वाहन पायलट वाहनाची भूमिका पार पाडत होते. मूल पोलिसांनी फिस्कुटीजवळ नाकाबंदी केली होती. दरम्यान, लाल रंगाची कार समोर येताच तिला थांबविले. वाहनचालक अब्दुल जुबेर अब्दुल रशीद (३२) रा. गडचांदूर यांची चौकशी करीत असताना दोन ट्रक येताना दिसले; परंतु पोलिसांना पाहून चालक अंधाराचा फायदा घेत ट्रक बंद करून पळून गेले. या दोन्ही ट्रकची चौकशी केली असता, जनावरे आढळून आली. एमएच ३४ बीजी १८१३ क्रमांकाच्या ट्रकमध्ये २५ गायी व ६ बैल तर एमएच ३४ बीजी ८७१४ क्रमांकाच्या ट्रकमध्ये २५ गायी आणि ६ बैल आढळून आले. या जनावरांची किंमत ६ लाख १० हजार रुपये आहे. ट्रकची किंमत २२ लाख तर सुरक्षेसाठी वापरलेल्या चारचाकी वाहनाची किंमत ५ लाख रुपये, आरोपीचा मोबाइल १० हजार रुपये, असा एकूण ३३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध कलम ५, ५ (अ), ५ (ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, सह कलम ११(१) (ड) प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक अनूज तारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड यांनी केली.