शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

शेतीपिकाच्या नुकसान भरपाईसाठी ५०० अर्ज

By admin | Updated: October 22, 2015 00:47 IST

सध्या खरीप हंगाम संपत येत असताना वन्यप्राण्यांनी शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणे सुरू केले आहे.

वरोरा : सध्या खरीप हंगाम संपत येत असताना वन्यप्राण्यांनी शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणे सुरू केले आहे. खरिपातील पीक हातात येत असताना नुकसान भरपाई मिळावी याकरिता वरोरा तालुकयात आजच्या घटकेला ५०० अर्ज प्राप्त झाले आहे. त्यामुळे यावर्षी वन्यप्राण्यांनी शेतातील पिकांचे सर्वाधिक नुकसान केल्याचे दिसून येत आहे.वन्यप्राण्यांचा जीवाला कुठलीही दुखापत झाल्यास तसेच त्यांना ठार मारल्यास वनविभागाच्या वतीने अशा व्यक्तीविरुद्ध कार्यवाही केली जाते तर वन्यप्राण्यांना शेतातून हुसकविण्यासाठी शेतकरी काटेरी ताराला विद्युत प्रवाह सोडतात. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला होता. त्यामुळे अशा कृतीपासून शेतकरी दूर जात आहे. वन्यप्राणी शेतात कळपाने येत असल्याने त्यांंना हुसकविण्याचा प्रयत्न केल्यास ते शेतकऱ्यांवर हल्ला करून जखमी केल्याच्या घटना घडत असल्याने शेतकरी आपल्या पिकाचे नुकसान उघड्या डोळ्यांनी हतबल होवून बघत असते. वन्यप्राण्यांनी पिकाचे नुकसान केल्यास मागील काही वर्षापासून देणाऱ्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. दरवर्षी वनविभाग स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्रत्येक वर्षी हमी भाव प्रत्येक पिकाचा मागावून त्यानुसार वनविभाग शेतकऱ्यांना अनुदान देत असते यामुळे शेतकऱ्यांमध्ये जागृती झाली असून शेतातील पिकाची नुकसान झाल्यास अर्ज दाखल केले आहे. (तालुका प्रतिनिधी)