शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

५० लाखांंचे क्रीडा संकुल धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:52 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे क्रीडा कौशल्य विकसित व्हावे, यासाठी ५० लाख खर्चून क्रीडा संकुलाचे बांधकाम करण्यात आले.

ठळक मुद्देतालुक्यातील क्रीडा क्षेत्राची उपेक्षा : शासनाने खर्च केलेला निधी वाया जाण्याच्या मार्गावर

बी. यू. बोर्डेवार ।लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे क्रीडा कौशल्य विकसित व्हावे, यासाठी ५० लाख खर्चून क्रीडा संकुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र मागील दहा वर्र्षांपासून या क्रीडा संकुलाची अवस्था अंत्यत दयनीय झाली आहे. बांधकामानंतर एकही स्पर्धा झाली नाही. त्यामुळे शासकीय निधीची उधळपट्टी करणाºया अधिकाºयांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडा कौशल्य निर्माण होऊन खेळाडू निर्माण व्हावा, यासाठी लाखो रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात आले. रनिंग ट्रॅकही बनविण्यात आला. बास्केटबॉलसाठी साहित्य खरेदी झाली. मात्र हे संपूर्ण साहित्य भवनात धूळखात असून भवनाची अवस्था अंत्यत दयनिय झाली आहे. सर्व दरवाजे तुटले. कचºयाचा ढीग साचला. रनिंग ट्रॅकवर कचरा तयार झाला असून क्रीडा संकुल आहे की जंगल आहे, हेच समजायला मार्ग उरला नाही. तालु्क्यातील ग्रामीण भागात अनेक चांगले खेळाडू आहेत. त्यांना प्रोत्साहन दिल्यास राज्य व देश पातळीवर चमकू शकतात. परंतु, अधिकाºयांच्या उदासिनतेमुळे खेळाडूंना संधी मिळत नाही. राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून क्रीडांगणाचा विकास करा, अशी मागणी करण्यात आली होती.या मागणीची दखल घेऊन निधी उपलब्ध करून दिले असते तर तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळाली असती. सद्य:स्थितीत हे क्रीडा संकूल खेळाडूंसाठी बिनकामी ठरले. होतकरू खेळाडूंना नियमित सराव करण्यासाठी मूलभूत सुविधांचा अभाव आहे. लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या क्रीडा संकूलाचा काळानुसार विकास करा, अशी मागणी आता जोर धरत आहे.