शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

४५ हजार टन कोळसा उत्पादन ठप्प

By admin | Updated: May 16, 2017 00:32 IST

वेकोलि माजरी प्रशासनाने नागलोन, पाटाळा, पळसगाव, माजरी गावातील लोकांची शेतजमीन संपादित करुन मोबदला दिला नाही.

१५ कोटींचे नुकसान : प्रकल्पग्रस्तांच्या काम बंद आंदोलनाला अनेकांचे समर्थनलोकमत न्यूज नेटवर्कमाजरी (चंद्रपूर) : वेकोलि माजरी प्रशासनाने नागलोन, पाटाळा, पळसगाव, माजरी गावातील लोकांची शेतजमीन संपादित करुन मोबदला दिला नाही. आज दोन वर्ष पूर्ण होवूनही ७८ प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली नाही. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांनी गेल्या तीन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या काम बंदमुळे तीन दिवसात वेकोलिचे ४५ हजार टन कोळसा उत्पादन ठप्प पडले. यातून १५ कोटी रुपयांचा फटका वेकोलिला सहन करावा लागला.गेल्या तीन दिवसांपासून कोळसा उत्पादन, ट्रान्सपोर्टीग मेटंनस व काटाघर आदी सर्वच बंद आहे. त्यामुळे खासगी ट्रान्सपोर्टींगलाही मोठा फटका बसत आहे. तेदेखील आर्थिक अडचणीत सापडले आहे. यापूर्वीच्या आंदोलनातही वेकोलिचे मोठे नुकसान झाले होते.या काम बंद आंदोलनाला अनेक पक्ष व सामाजिक संघटनेने समर्थन दिले असून आज जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण सूर यांनी भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतले. सूर यांनी माजरी वेकोलि महाप्रबंधक एम. येल्लय्या यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर तत्काळ तोडगा काढण्यास सांगितले. तातडीने तोडगा काढण्यात न आल्यास प्रकल्पग्रस्तांसोबत इतर चारही गावातील लोकांना विश्वासात घेवून माजरीच्या संपूर्ण कोळसा खदान बंद पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.वेकोलि प्रशासनाने जून-२०१५ मध्ये शेतजमीन अधिग्रहित करुन प्रकल्पग्रस्तांना भूमिहीन केले. भूमी अधिग्रहणात ३३० प्रकल्पग्रस्त अजून १०२ प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर २८ प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाली आहे.काँग्रेसचे माजरी अध्यक्ष रवी कुडदुला, माजी सरपंच मुरली प्रसाद रघुनंदन, प्रहार संघटनाचे अमोल डुकरे, माजरी ग्रामपंचायत सरपंच इंदुताई कुमरे, सर्व सदस्य, कामगार संघटना यांनी या आंदोलनाला समर्थन दिले आहे.