शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

3 कोटी 44 हजार परत करावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 05:00 IST

२०१९ मध्ये केंद्र सरकारची पीएम किसान निधी योजना सुरू झाल्यानंतर नोंदणीचे निकष कठोर नव्हते. रेशन कार्डावरही नोंदणी करता येत होती. २०२० मध्ये आधारकार्डाची सक्ती झाली. आता लाभार्थी शेतकऱ्यांचे सर्व खाते आयकर विभागाच्या संकेतस्थळाशी जोडण्यात आले. प्रारंभी अटींमध्येच स्पष्टता नव्हती. आमचा काय दोष, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. 

ठळक मुद्देपीएम किसान सन्मान निधी योजना : अपात्र शेतकऱ्यांनी घेतला होता लाभ

n  राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना १ डिसेंबर २०१८ पासून देशात लागू करण्यात आली. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष चार महिन्यांच्या अंतराने दोन हजार रूपयांचे तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रूपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. मात्र, जिल्ह्यातील ३ हजार ४६५ कर भरण्यास अपात्र शेतकऱ्यांनी तब्बल ३ कोटी ४४ हजारांचा लाभ घेतला, असा आक्षेप केंद्र शासनाने नोंदवला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून या शेतकऱ्यांना नोटीसा पाठवून वसुलीची कारवाई केली आहे. केंद्र सरकारने दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांचा योजनेत समावेश केला होता.  नंतर व्याप्ती वाढवून जमिनीचा विचार न करता सगळ्यांनाच योजनेत समाविष्ट केले होते. 

तालुकानिहाय करपात्र शेतकरीबल्लारपूर, २२९, भद्रावती ३०२, ब्रह्मपुरी २३१, चंद्रपूर २५२, चिमूर ३२९, गोंडपिपरी १११, जिवती ४५, कोरपना १३, मूल २१५, नागभीड २०७, पोंभुर्णा ११६, राजुरा ५६७, सावली ३०२, सिंदेवाही १०६ व वरोरा तालुक्यात ४४० असे एकूण ३ हजार ४६५ शेतकरी कर भरण्यास पात्र आहेत.

अपात्रची इतर कारणेजिल्ह्यात २ लाख ७२ हजार ६७९ शेतकऱ्यांनी योजनेसाठी पात्र ठरले. निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज तेव्हाच बाद करण्यात आले होते. रेशनकार्ड प्रत न जोडणे, स्वाक्षरी न करणे, जमिनीच्या पोटहिश्शांची चुकीची नोंद ही कारणे होती.  

दोष कुणाचा ? २०१९ मध्ये केंद्र सरकारची पीएम किसान निधी योजना सुरू झाल्यानंतर नोंदणीचे निकष कठोर नव्हते. रेशन कार्डावरही नोंदणी करता येत होती. २०२० मध्ये आधारकार्डाची सक्ती झाली. आता लाभार्थी शेतकऱ्यांचे सर्व खाते आयकर विभागाच्या संकेतस्थळाशी जोडण्यात आले. प्रारंभी अटींमध्येच स्पष्टता नव्हती. आमचा काय दोष, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात राज्य शासनाकडून आलेल्या आदेशांचे पालन केले जात आहे. अपात्र लाभार्थी शोधून प्रत्येक तहसीलस्तरावर अशा याद्या तयार करण्यात आल्या. - अजय गुल्हाणे, जिल्हाधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना