शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

२९ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 22:07 IST

सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अजूनही जिल्ह्यातील २९ हजार ४४७ शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे कर्जमाफीसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांनी केली आहे.

ठळक मुद्देअर्थमंत्र्यांना निवेदन : शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अजूनही जिल्ह्यातील २९ हजार ४४७ शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे कर्जमाफीसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांनी केली आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर अंतर्गत जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यातील ३९५ सहकारी संस्थेच्या एकूण कर्जदार संख्या ६६ हजार १२२, प्रोत्साहन सभासद संख्या ४१ हजार १८०, एकरकमी परतफेड सभासद संख्या पाच हजार ९२७, एकूण सभासद संख्या एक लाख १३, हजार २२९ इतके सभासद कर्जमाफीस पात्र होते. पैकी उर्वरीत सभासद संख्या १८ हजार एक, प्रोत्साहन सभासद संख्या आठ हजार ५३७ व एकरकमी परतफेड सभासद संख्या दोन हजार ९५९ एकूण सभासद संख्या २९ हजार ४९७ सभासदांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा अजुनपर्यंत लाभ मिळाला नाही. तरी या सर्व पात्र सभासदांना त्वरित या योजनेचा लाभ मिळावा, व कर्जमाफीची रक्कम प्राप्त करून द्यावी, अशी मागणी गजानन पाथोडे यांनी केली आहे.यासह २०१८- १९ मध्ये सहकारी संस्थाद्वारा वाटप करण्यात आलेल्या सभासदांना कर्जाची रक्कम व्याजासह परत करण्याचा वसुली भरण्याच्या पत्राच्या संदर्भांनुसार २०१८- १९ मध्ये वाटप करण्यात आलेल्या कर्जाची व्याजासाहित वसुली न करता जुन्याच पध्दतीप्रमाणे फक्त मुद्दल रक्कम वसूल करून व्याजाची रक्कम शासनाकडून आल्यानंतर कर्ज खात्यात वर्ग करावी अशी मागणीही पाथोडे यांनी केली. याबाबत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे केली आहे.