शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना २८१ कोटींचे कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 22:34 IST

खरीपाचा हंगाम सुरू झाला तरी राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना कचरत असताना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र तब्बल २८१ कोटी ५५ लाख रुपये शेतकऱ्यांना कर्ज वाटप करून शासनाने दिलेल्या ५१ कोटी २८२ लाखांच्या उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू केली आहे.

ठळक मुद्दे३० जूनपर्यंत उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न : ४२ हजार ४५५ शेतकऱ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीपाचा हंगाम सुरू झाला तरी राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना कचरत असताना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र तब्बल २८१ कोटी ५५ लाख रुपये शेतकऱ्यांना कर्ज वाटप करून शासनाने दिलेल्या ५१ कोटी २८२ लाखांच्या उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू केली आहे. हा लाभ जिल्ह्यातील ३९५ संलग्न संस्थांमधील ४२ हजार ४५५ शेतकऱ्यांना झाला आहे. खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत कर्ज वाटप करावयाचे आहे. मात्र चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १९ जून २०१८ पर्यंतच तब्बल ६० टक्केपेक्षा अधिक उद्दिष्ट्यपूर्ती करण्यात आघाडी घेतली आहे. उर्वरित २२ हजार ११० शेतकºयांना कर्ज वाटपासाठी ३० सप्टेंबर ही मुदत असली तरी ३० जूनपर्यंत हे उद्दिष्ट्य पूर्ण करण्याची बँकेची तयारी आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी ‘लोकमत’ला दिली.जिल्हा मध्यवर्ती बॅक ही शेतकऱ्यांचा खरीपच नव्हे, तर रब्बी हंगामही वाया जावू नये, यासाठी सदैव तत्पर आहे. शासनाने बँकेला दिलेले उद्दिष्ट्य ६० टक्क्यांवर पूर्ण केलेले आहे. उर्वरित उद्दिष्ट्य येत्या ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने बँकेची यंत्रणा प्रयत्नरत आहे. उर्वरित शेतकºयांनी कर्ज घेऊन आपला शेती हंगाम करावा.- मनोहर पाऊणकर, अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,चंद्रपूर.