शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना २८१ कोटींचे कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 22:34 IST

खरीपाचा हंगाम सुरू झाला तरी राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना कचरत असताना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र तब्बल २८१ कोटी ५५ लाख रुपये शेतकऱ्यांना कर्ज वाटप करून शासनाने दिलेल्या ५१ कोटी २८२ लाखांच्या उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू केली आहे.

ठळक मुद्दे३० जूनपर्यंत उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न : ४२ हजार ४५५ शेतकऱ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीपाचा हंगाम सुरू झाला तरी राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देताना कचरत असताना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र तब्बल २८१ कोटी ५५ लाख रुपये शेतकऱ्यांना कर्ज वाटप करून शासनाने दिलेल्या ५१ कोटी २८२ लाखांच्या उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू केली आहे. हा लाभ जिल्ह्यातील ३९५ संलग्न संस्थांमधील ४२ हजार ४५५ शेतकऱ्यांना झाला आहे. खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत कर्ज वाटप करावयाचे आहे. मात्र चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १९ जून २०१८ पर्यंतच तब्बल ६० टक्केपेक्षा अधिक उद्दिष्ट्यपूर्ती करण्यात आघाडी घेतली आहे. उर्वरित २२ हजार ११० शेतकºयांना कर्ज वाटपासाठी ३० सप्टेंबर ही मुदत असली तरी ३० जूनपर्यंत हे उद्दिष्ट्य पूर्ण करण्याची बँकेची तयारी आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी ‘लोकमत’ला दिली.जिल्हा मध्यवर्ती बॅक ही शेतकऱ्यांचा खरीपच नव्हे, तर रब्बी हंगामही वाया जावू नये, यासाठी सदैव तत्पर आहे. शासनाने बँकेला दिलेले उद्दिष्ट्य ६० टक्क्यांवर पूर्ण केलेले आहे. उर्वरित उद्दिष्ट्य येत्या ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने बँकेची यंत्रणा प्रयत्नरत आहे. उर्वरित शेतकºयांनी कर्ज घेऊन आपला शेती हंगाम करावा.- मनोहर पाऊणकर, अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,चंद्रपूर.