शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

कन्हारगाव अभयारण्याविरोधात २० ग्रा.पं.चा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 23:39 IST

कोठरी- गोंडपिपरी मार्गावरील जंगलातील कन्हारगाव तसेच त्या टापूतील २६५ चौरस किलोमीटर जंगलव्याप्त भागात अभयारण्य (वन्यप्राणी निवास व संगोपन) प्रकल्प होणार आहे. मात्र, या नियोजित प्रकल्पाला येथील स्थानिकांचा विरोध आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : कोठरी- गोंडपिपरी मार्गावरील जंगलातील कन्हारगाव तसेच त्या टापूतील २६५ चौरस किलोमीटर जंगलव्याप्त भागात अभयारण्य (वन्यप्राणी निवास व संगोपन) प्रकल्प होणार आहे. मात्र, या नियोजित प्रकल्पाला येथील स्थानिकांचा विरोध आहे. स्थानिकांनी संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना या भागाला अभयारण्य करु नये, असे निवेदन दिले आहे. तसेच, या क्षेत्रात येणाऱ्या २० गावातील ग्रामपंचायतींनी ठराव करुन या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पाच्या विरोधात आता काँग्रेसही सरसावली आहे.या विषयावर पत्रपरिषद घेऊन काँग्रेसने या प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगितले आहे. शासनाला विरोध म्हणून नव्हे तर जवळच ताडोबा अभयारण्य असल्याने या भागातील लोकांना बेरोजगार करणाºया या अभयारण्याची गरज नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. या प्रकल्पामुळे एकूण २० गावे उठणार आहेत. यामुळे हजारो लोकांना रोजगारापासून मुकावे लागणार आहे. सोबतच पूनर्वसनाचा प्रश्न उभा होईल. या भागातील गुजरान जंगलातील कामे व शेतीवर चालते. आदिवासींना त्यापासून मुकावे लागेल. अभयारण्य म्हणजे वाघ आलेच. हिस्त्र प्राण्यांची वाढ होऊन त्याचा त्रास शेतकऱ्यांना होणार आहे. काँग्रेसने याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे, अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या डॉ. रजनी हजारे यांनी दिली. या पत्रपरिषदेत घनशाम मुलचंदानी, भास्कर माकोडे, अफसाना सैय्यद, विनोद बुटले, कोठारीचे सरपंच मोरेश्वर लोहे आदी उपस्थित होते.

टॅग्स :forest departmentवनविभाग