शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

कन्हारगाव अभयारण्याविरोधात २० ग्रा.पं.चा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 23:39 IST

कोठरी- गोंडपिपरी मार्गावरील जंगलातील कन्हारगाव तसेच त्या टापूतील २६५ चौरस किलोमीटर जंगलव्याप्त भागात अभयारण्य (वन्यप्राणी निवास व संगोपन) प्रकल्प होणार आहे. मात्र, या नियोजित प्रकल्पाला येथील स्थानिकांचा विरोध आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : कोठरी- गोंडपिपरी मार्गावरील जंगलातील कन्हारगाव तसेच त्या टापूतील २६५ चौरस किलोमीटर जंगलव्याप्त भागात अभयारण्य (वन्यप्राणी निवास व संगोपन) प्रकल्प होणार आहे. मात्र, या नियोजित प्रकल्पाला येथील स्थानिकांचा विरोध आहे. स्थानिकांनी संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना या भागाला अभयारण्य करु नये, असे निवेदन दिले आहे. तसेच, या क्षेत्रात येणाऱ्या २० गावातील ग्रामपंचायतींनी ठराव करुन या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पाच्या विरोधात आता काँग्रेसही सरसावली आहे.या विषयावर पत्रपरिषद घेऊन काँग्रेसने या प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगितले आहे. शासनाला विरोध म्हणून नव्हे तर जवळच ताडोबा अभयारण्य असल्याने या भागातील लोकांना बेरोजगार करणाºया या अभयारण्याची गरज नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. या प्रकल्पामुळे एकूण २० गावे उठणार आहेत. यामुळे हजारो लोकांना रोजगारापासून मुकावे लागणार आहे. सोबतच पूनर्वसनाचा प्रश्न उभा होईल. या भागातील गुजरान जंगलातील कामे व शेतीवर चालते. आदिवासींना त्यापासून मुकावे लागेल. अभयारण्य म्हणजे वाघ आलेच. हिस्त्र प्राण्यांची वाढ होऊन त्याचा त्रास शेतकऱ्यांना होणार आहे. काँग्रेसने याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे, अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या डॉ. रजनी हजारे यांनी दिली. या पत्रपरिषदेत घनशाम मुलचंदानी, भास्कर माकोडे, अफसाना सैय्यद, विनोद बुटले, कोठारीचे सरपंच मोरेश्वर लोहे आदी उपस्थित होते.

टॅग्स :forest departmentवनविभाग