शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
3
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
4
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
5
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
6
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
7
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
8
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
10
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
11
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
12
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
13
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?
14
Nirjala Ekadashi 2025: निर्जला एकादशीला कुंभदान केल्याने धनराशीचा भरलेला राहतो घडा!
15
वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!
16
संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप
17
Corona Virus : धक्कादायक! ३ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू, चिमुकल्यांसाठी किती घातक आहे नवा व्हेरिएंट?
18
विजय मल्ल्याच्या मनात होती Mumbai Indians, पण घ्यावी लागली RCB, वाचा टीम खरेदीचा भन्नाट किस्सा
19
सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी
20
“आता फक्त न्यायाची अपेक्षा”; वैभवी देशमुख रायगडावर, छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक

१८ हजार ५४९ विद्यार्थी घेत आहेत ज्ञानाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST

चंद्र्रपूर : ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग १३ नोव्हेंबरपासून सुरु सुरू झाले. मंगळवारी जिल्ह्यातील ...

चंद्र्रपूर : ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग १३ नोव्हेंबरपासून सुरु सुरू झाले. मंगळवारी जिल्ह्यातील ४४९ शाळा सुरू झाल्या. त्यामध्ये १८ हजार ५९४ विद्यार्थी प्रत्यक्षात वर्गात उपस्थित राहून ज्ञानाचे धडे घेत आहेत. त्यामुळे पालकांना आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता व अन्य सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आल्या. याचा तालुका व जिल्हास्तरावरून नियमित आढावा घेत आहे. कोविड १९ बाबत केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करून मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जात आहे. प्रत्येक वर्गखोल्याचे निजंर्तुकीकरण करण्यात आले आहे, हात धुण्यासाठी व्यवस्था, शारीरिक अंतर ठेवत एका बेंचवर एक विद्यार्थी बसविले जात आहे. थर्मल स्कॅनिंग, प्लस ऑक्सिमिटर, सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली. इयत्ता नववी व दहावीत शिकविणाºया शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांची आरटीपीसी आर चाचणी करण्यात आली. दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी जिल्ह्यातील् ४४९ शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरक्षितपणे सुरू झाल्या आहे. १८ हजार ५ ९४ विद्यार्थी उपस्थित होते. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रोत्साहन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व मुख्यकार्यकारी अधिकारी कर्डिले यांनी दिल्या.