शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

मालगुजारी तलावांच्या नूतनीकरणासाठी १५० कोटी

By admin | Updated: March 12, 2017 01:25 IST

सिंचन वाढविण्यासाठी मालगुजारी तलावाचे नूतनीकरण केले जात आहे. त्यासाठी १५० कोटी रुपये आपण देतो आहे.

सुधीर मुनगंटीवार : कृषी भवनाचे उद्घाटन चंद्र्रपूर : सिंचन वाढविण्यासाठी मालगुजारी तलावाचे नूतनीकरण केले जात आहे. त्यासाठी १५० कोटी रुपये आपण देतो आहे. शेतकऱ्यांसाठी तरतूद करताना कुठेही आखडता हात घेतला जाणार नाही. शेतकरी समृध्द झाला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. उदघाटन झालेले कृषी भवन शेतकऱ्यांच्या क्रांतीचे मंदिर व्हावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले कृषी भवनाच्या नवीन इमारतीचे लोर्कापण पालकमंत्री ना. मुनगंटीवार यांच्या करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यमक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर होते. तर प्रमुख पाहुणे आमदार नाना शामकुळे, आ. अ‍ॅड.संजय धोटे, महापौर राखी कंचलार्वार, उपमहौपार वसंता देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी संजय धिवरे, बांधकामचे अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. ए. आर. हसनाबादे आदी उपस्थित होते. ना. मुनगंटीवार म्हणाले की, शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यास तो स्वत:च्या बळावर आर्थिक क्रांती घडवू शकतो. त्यामुळे सिंचन सुविधा पुरविणाऱ्या कोणत्याही बाबींची आर्थिक कपात केली नाही, असे त्यांनी यावेळी दिली. अर्धवट सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर असून २०२२ मध्ये नव्हे तर २०२१ पर्यंतच जिल्हयाचे कृषी उत्पादन दुप्पट करु. विषमुक्त शेतीचा प्रयत्न करु. त्यासाठी नवीन कृषी भवन शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीची इमारत बनली पाहिजे. कृषि भवनास वालकंपाऊड व इतर कामासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करुन देवू, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आ.नाना शामकुळे यांचेही भाषण झाले. प्रस्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. हसनाबादे यांनी केले. प्रारंभी फीत कापून इमारतीचे उद्घाटन केले. (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्यक्रम राबवा -अहीर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले की, केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. या योजनांचा शेतकऱ्यांच्या विविकासाठी सकारात्मक दृष्टीने पाठपुरावा करुन राबवा, पंतप्रधान सिंचन योजना केंद्राची महत्वाकांक्षी योजना असून ती उत्तमपणे राबविली गेली पाहिजे. युरियाचे भाव वाढविणार नाही, असा संकल्प शासनाने केला होता. गेले तिन वर्षदर वाढविले नाही. पुढेही वाढणार नाही. बीटी बियाने, मिश्र खते, डीएपी या खतांचेही भाव कमी केले असल्याचे ना. अहीर यांनी सांगितले.