शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरात घरगुती कचऱ्यापासून तयार केले१२ टन सेंद्रीय खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 11:39 IST

शहरात संकलित केलेल्या ओला व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन बल्लारपूर नगर परिषदेने १२ टन सेंद्रीय खत तयार केले आहे.

ठळक मुद्देदहा सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कारओला व सुका कचरा केला वेगळा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर: शहरात संकलित केलेल्या ओला व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन बल्लारपूर नगर परिषदेने १२ टन सेंद्रीय खत तयार केले आहे. हे खत विकले जात आहे व शेतकरी शेतीकरिता खरेदी करुन नेत आहेत. शहरातून दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निघतो. पूर्वी त्याला जाळून टाकले जात होते किंवा जमिनीत दडपले जात असे. परंतु, गेल्या काही वर्षापासून ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करुन त्यावर प्रक्रिया करणे सुरु केले व कचऱ्यापासून खत तयार करण्याची जबाबदारी नगर पालिकेने बालाजी एग्रीटेकला दिली. या कचऱ्यापासून १२ टन खत तयार झाले आहे. बल्लारपूर नगरपालिकेने या खताची माहिती लोकांना व्हावी, याकरिता रविवारी आठवडी बाजारात खत प्रदर्शन आणि विक्रीचे मंडप उभारले. यात शेतकरी बंधूंनी हजेरी लावून ते खत खरेदी केले. याप्रसंगी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, मुख्याधिकारी विपीन मुद्धा, सभापती जयश्री मोहुर्ले, सभापती सूवर्णा भटारकर, पूनम निरांजने, नगर सेवक सिक्की यादव, स्वामी रायबरम, मीना बहुरिया उपस्थित होते. ओला व सुका कचरा व्यवस्थितपणे व काळजीने संकलित करणाऱ्या न.प.च्या दहा सफाई कर्मचाऱ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. तसेच, शहरातील कचरा वेचकाचा स्वच्छ भारत अभियानात समावेश करुन त्यांना नगर परिषदेकडून ओळखपत्र व संरक्षक जॅकेट देण्यात आले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान