शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

बल्लारपुरात घरगुती कचऱ्यापासून तयार केले१२ टन सेंद्रीय खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 11:39 IST

शहरात संकलित केलेल्या ओला व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन बल्लारपूर नगर परिषदेने १२ टन सेंद्रीय खत तयार केले आहे.

ठळक मुद्देदहा सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कारओला व सुका कचरा केला वेगळा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर: शहरात संकलित केलेल्या ओला व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन बल्लारपूर नगर परिषदेने १२ टन सेंद्रीय खत तयार केले आहे. हे खत विकले जात आहे व शेतकरी शेतीकरिता खरेदी करुन नेत आहेत. शहरातून दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निघतो. पूर्वी त्याला जाळून टाकले जात होते किंवा जमिनीत दडपले जात असे. परंतु, गेल्या काही वर्षापासून ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करुन त्यावर प्रक्रिया करणे सुरु केले व कचऱ्यापासून खत तयार करण्याची जबाबदारी नगर पालिकेने बालाजी एग्रीटेकला दिली. या कचऱ्यापासून १२ टन खत तयार झाले आहे. बल्लारपूर नगरपालिकेने या खताची माहिती लोकांना व्हावी, याकरिता रविवारी आठवडी बाजारात खत प्रदर्शन आणि विक्रीचे मंडप उभारले. यात शेतकरी बंधूंनी हजेरी लावून ते खत खरेदी केले. याप्रसंगी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, मुख्याधिकारी विपीन मुद्धा, सभापती जयश्री मोहुर्ले, सभापती सूवर्णा भटारकर, पूनम निरांजने, नगर सेवक सिक्की यादव, स्वामी रायबरम, मीना बहुरिया उपस्थित होते. ओला व सुका कचरा व्यवस्थितपणे व काळजीने संकलित करणाऱ्या न.प.च्या दहा सफाई कर्मचाऱ्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. तसेच, शहरातील कचरा वेचकाचा स्वच्छ भारत अभियानात समावेश करुन त्यांना नगर परिषदेकडून ओळखपत्र व संरक्षक जॅकेट देण्यात आले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान