शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

किल्ले सफाईला १०० दिवस

By admin | Updated: June 17, 2017 00:41 IST

येथील इको-प्रोच्या सदस्यांकडून मागील शंभर दिवसांपासून किल्ला-परकोट स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील इको-प्रोच्या सदस्यांकडून मागील शंभर दिवसांपासून किल्ला-परकोट स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यावेळी इको-प्रोचे सर्व कार्यकर्ते श्रमदान करीत आहे. यावेळी जोपर्यंत किल्ला स्वच्छ होणार नाही, तोपर्यंत अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता सत्याग्रह सुरू ठेवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला.इको-प्रो संस्थेने स्वंयस्फुर्तपणे चंद्रपूर किल्ला (परकोट) स्वच्छता अभियान १ मार्चपासून सुरू केले आहे. इको-प्रो चे सदस्य नियमीत रोज सकाळी ५.३० ते ९.३० या वेळेत श्रमदान करीत आहेत. १४ जूनला या अभियानास शंभर दिवस पूर्ण झाले आहे. संपुर्ण चंद्रपूर किल्ला जवळपास ९ किमीचा असून या परकोटाच्या आत जुने चंद्रपूर शहर वसलेले आहे. या किल्ला-परकोटास दोन मुख्य दरवाजे, दोन उपदरवाजे, पाच खिडक्या तर ३९ बुरूजे आहेत. किल्लावरून फिरण्याकरीता संपुर्ण किल्ल्यावर ९ कीमीचा पादचारी मार्ग आहे. मात्र या गोंडकालीन वारसा, किल्ल्याच्या देखरेखीकडे तसेच साफसफाईकडे दुर्लक्ष झाल्यामुळे किल्ल्याची दुरवस्था झाली. त्यामुळे इको प्रोने स्वच्छा मोहिम राबवली. या स्वच्छता मोहिमेला शंभर दिवस पूर्ण झाल्यामुळे जोपर्यंत किल्ला पूर्ण स्वच्छ होत नाही. तोपर्यंत अभियान सुरु ठेवण्याचा निर्धार केला. या स्वच्छता मोहिमेत संस्थेचे नितीन बुरडकर, नितीन रामटेके, संजय सब्बनवार, धर्मेद्र लुनावत, जितेंद्र वाळके, मनीष गांवडे, रविंद्र गुरनुले, विनोद दुधनकर, राजु काहीलकर, बिमल शहा, विकील शेंडे, आशु सांगोळे, अनिल अडगूवार, सुमीत कोहळे, वैभव मडावी, हरीश मेश्राम, अतुल रांखुडे, आशीष मस्के, महेश होकणे, सागर कावळे, राजेश व्यास, हेमंत बुरडकर, जयेश बैनलवार, सचिन धोतरे, कपील चैधरी, राजु हाडगे, अमोल उटट्लवार, सौरभ शेटये, विशाल रामेडवार, आदी सदस्य नियमित श्रमदान करीत आहेत.