शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

खासगी कंपन्यांत संधी, सरकारी नोकरी मिळेना; रिटेल, आयटी, ई-कॉमर्स क्षेत्रांत हायरिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 09:13 IST

खासगी क्षेत्रातील टॉप १५ कंपन्यांतील रोजगारात १४ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. तर, टॉप १५ सरकारी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची संख्या ८ टक्क्यांनी घटली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क । नवी दिल्ली  

कोरोना काळात म्हणजेच मार्च २०२० ते मार्च २०२२ या दरम्यान खासगी क्षेत्रातील टॉप १५ कंपन्यांतील रोजगारात १४ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. टॉप १५ सरकारी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची संख्या ८%नी घटली आहे.

येथे सर्वाधिक नोकऱ्या

सर्वाधिक एमकॅप असलेल्या टॉप १० कंपन्यांपैकी ८ कंपन्यांनी २०२१-२२ मध्ये ३ लाखपेक्षा अधिक नोकऱ्या दिल्या. सर्वाधिक नोकऱ्या रिलायन्स, टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी आणि मारुती सुझुकी या कंपन्यांनी दिल्या आहेत.

१५% आहे देशात नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण. आयटी क्षेत्रातील ॲट्रिशन रेट जवळपास २५%

१५ टॉप सरकारी कंपन्यांपैकी केवळ एसबीआय लाईफ इन्शुरन्स आणि आयआरसीटीसी या दोनच कंपन्यांतील कर्मचारी संख्या वाढली आहे.

०३ लाख लोकांना टॉप १० खासगी कंपन्यांत २०२१-२२ मध्ये रोजगार

टॅग्स :jobनोकरी