शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दहावी नापास विद्यार्थीही परदेशात नोकरी करू शकणार, भारतीयांसाठी खुशखबर; १८ देशांमध्ये मागणी वाढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 10:55 IST

भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग परदेशात नोकरीसाठी जात असतो. यामागची कारणं अनेक आहेत. सर्वात मोठं कारण पैसे हेच आहे. भारतीय कर्मचाऱ्यांना परदेशात मोठी मागणी आहे

नवी दिल्ली- 

भारतातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग परदेशात नोकरीसाठी जात असतो. यामागची कारणं अनेक आहेत. सर्वात मोठं कारण पैसे हेच आहे. भारतीय कर्मचाऱ्यांना परदेशात मोठी मागणी आहे आणि त्याचा मोबदला देखील चांगला मिळतो. यातच भारतीय कर्मचारी वर्गासाठी खुशखबर आहे. जगातील एकूण १८ देशांमध्ये भारतीय कामगारांची मागणी सातत्यानं वाढत आहे. महत्वाची बाब म्हणजे परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीयांचीही संख्या वाढली आहे. 

कोरोना काळाच्या आधी जितके भारतीय लोक परदेशात नोकरीसाठी गेलेले आता कोरोनानंतरच्या काळात त्यात दुपटीनं वाढ झाली आहे. कोरोनानंतर आता जग हळूहळू आर्थिक बाबतीत रुळावर येत असल्याची ही चिन्हं आहेत. जागतिक बाजार जसजसा उभारी घेत आहेत. तसं भारतीय कर्मचाऱ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परदेशात काम करणाऱ्या भारतीयांचाही देशाला मोठा फायदा होतो, कारण त्यांनी पाठवलेल्या पैशातून सरकारला मदत होते. गेल्या वर्षी परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांनी देशात ८७ अब्ज डॉलर्स पाठवले होते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालात परदेशातून आपल्या नागरिकांनी पाठवलेल्या पैशाच्या बाबतीत भारत अव्वल स्थानी असल्याचं निष्पन्न झालं आहे. 

परदेशात जाणाऱ्या भारतीयांची संख्या किती?परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की कोविड महामारीपूर्वी 2019 मध्ये परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या ९४ हजार होती. आता यात मोठी वाढ पाहायला मिळत आहे, कारण आता परदेशात जाणाऱ्या भारतीय कामगारांची संख्या १.९० लाखांवर गेली आहे. १८ देशांमध्ये भारतीय कामगारांची संख्या वाढली आहे. जिथं भारतीयांना प्रवास करण्यासाठी इमिग्रेशन चेक आवश्यक (ECR) पासपोर्ट आवश्यक आहे.

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनInternationalआंतरराष्ट्रीय