शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

जिल्हा परिषदेच्या शाळा ‘क्वारंटीन मुक्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:21 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांचा क्वारंटीन सेंटर म्हणून उपयोग केला जाणार नसून, शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

- विवेक चांदुरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोनामुळे संशयीत किंवा बाहेर राज्यातून आलेल्या नागरिकांना क्वारंटीन करण्याकरिता जिल्हा परिषदेच्या शाळा ताब्यात घेण्यात आल्या होत्या. मात्र, आता शाळा क्वारंटीनमुक्त करण्यात आल्या असून, यामध्ये कुणालाही क्वारंटीन करण्यात येणार नाही.मार्च महिन्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार राज्यात व्हायला लागला. त्यामुळे बाहेर राज्यातून किंवा बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांना १४ दिवस कुणाच्याही संपर्कात न येऊ देता क्वारंटीन करण्यात येत होते. या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना क्वारंटीन करण्याकरिता जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या शाळा उपयोगात आणण्यात येत होत्या. गावांमध्ये असलेल्या अनेक शाळांमध्ये बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांना क्वारंटीन करण्यात आले होते. प्रशासनाच्यावतीने त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली होती. खामगाव तालुक्यात १८ शाळांमध्ये बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांना ठेवण्यात आले होते.पाच महिन्यानंतर आता लॉकडाऊन उघडल्यामुळे बाहेर जिल्ह्यातून येणाºया नागरिकांना क्वारंटीन करण्यात येत नाही. तसेच १ सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाºयांच्या झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळांचा क्वारंटीन सेंटर म्हणून उपयोग केला जाणार नसून, शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.शाळांमध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरण सुरूजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये बाहेर राज्यातून तसेच जिल्ह्यातून आलेल्यांना क्वारंटीन करण्यात आले होते. यापैकी काही नागरिक तपासणीनंतर कोरोना पॉझिटीव्हही आढळले होते. त्यामुळे या शाळांची आता स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. शासनाचे आदेश आल्यावर शाळा सुरू करण्यात येणार आहे. तालुक्यातील १८ शाळांमध्ये नागरिकांना क्वारंटीन करण्यात आले होते. आता यापुढे शाळांमध्ये क्वारंटीन करण्यात येणार नाही.- गजानन गायकवाडशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या