शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

घरकुलासाठी आसलगावच्या महिलांची तहसिलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 15:29 IST

महिलांनी तहसिलदार यांना निवेदन देऊन कायमस्वरूपी जागेचे पट्टे देण्यात यावे व शासकीय योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगांव जामोद : तालुक्यातील आसलगाव येथील महिलांनी घरकुलासाठी तहसिल कार्यालवायर ९ जानेवारीरोजी सकाळी ११ वाजता मोर्चा काढला. आसलगाव येथील भुमिहीन बेघर कुटुंब अनेक वर्षा पासुन शासकिय जागेवर राहत असुन ग्रामपंचायत मध्ये नोंद नसल्याने शासकीय घरकुल योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही. तरी ग्रा.प. दप्तरी नोंद करुन घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी ९ जानेवारी रोजी शेकडो महिलांचा मोर्चा तहसिलवर धडकला. महिलांनी तहसिलदार यांना निवेदन देऊन कायमस्वरूपी जागेचे पट्टे देण्यात यावे व शासकीय योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी केली.आसलगांव येथील शेकडो कुटुंबांना शासकीय झोपडपट्टी चाळीस वर्षो पुरवी मिळाल्या आहेत. परंतु ज्या नावे जागा मिळाल्या ते आज रोजी मयत असल्याने वारस नावे आलेले घरकुल चा लाभ ग्रामसेवक देत नाही. मयत झालेल्या नावे असलेली जागा वारसाची नोंद व शासकीय भूखंडावर असलेले अतिक्रमण ग्रामपंचायत दप्तरी नोंद घेण्याची सुचना देवुन आम्हाला घरकुल लाभ देण्यात आला पाहिजे. यासाठी वारंवार मागणी ग्रामपंचायतीकडे सुद्धा करण्यात आली आहे तर तशा पद्धतीचे निवेदन २८ डिसेंबर रोजी आसलगाव येथील ग्रामपंचायतीला सुद्धा देण्यात आलेले आहे. आणि आज तीच मागणी तहसीलदार यांच्याकडे सुशिलाबाई रावणचवरे, निर्मलाबाई सुलताने, संगीताबाई वसतकार, सुमन सुलताने, सुमन हिवराळे, प्रमिलाबाई मुंडले, तुळसाबाई मेसरे, रेखा श्रीनाथ, दुर्गा उगले, बनाबाई बावणे ,संगीता मेसरे, लक्ष्मी भातुरकर ,राजूसाबाई गव्हाळे ,गंगुबाई श्रीनाथ, बाळू श्रीनाथ ,कल्पना कवरे यांच्यासह महिलांनी केली. (प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावJalgaon Jamodजळगाव जामोद