शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

सिमेंटच्या हायवेवरील सरकारला पांदण रस्त्यावर आणणार - बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 2:16 PM

खामगाव:  ‘कमीशन जास्त तिथेच दणक्याने काम’ अशीच शासनाची भूमिका असल्याचा आरोप करत, सिमेंटच्या हायवेवरील सरकारला शेतकºयांच्या पांदण रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा रोकठोक इशारा प्रहार जनशक्तीचे संस्थापक बच्चू कडू यांनी येथे दिला.

ठळक मुद्दे प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने  भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानावर आसूड यात्रा काढली आहे. खामगावातील मुख्य रस्त्यावर प्रहारने शक्तीप्रदर्शन केले.यावेळी प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते.  

खामगाव:  ‘कमीशन जास्त तिथेच दणक्याने काम’ अशीच शासनाची भूमिका असल्याचा आरोप करत, सिमेंटच्या हायवेवरील सरकारला शेतकºयांच्या पांदण रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा रोकठोक इशारा प्रहार जनशक्तीचे संस्थापक बच्चू कडू यांनी येथे दिला.

   शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने  भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानावर आसूड यात्रा काढली आहे. ही यात्रा शुक्रवारी खामगाव येथे पोहोचली. खामगावातील मुख्य रस्त्यावर प्रहारने शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर स्थानिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत प्रहारचे संस्थापक आ. बच्चू कडू म्हणाले की,  शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांच्या विविध प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाने आवाज उठविला आहे. शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असेही यावेळी आ. बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेस आणि भाजप ही दोन्ही राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी असल्याचेही आ. बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केले. विधान परिषद निवडणुकीत पुत्राचा विजय झाला. त्यामुळे विधान परिषदेत पिता-पुत्र आमदार असल्याचा मुद्दा उपस्थित झाला असता. ही परिस्थिती विधानसभेत आणि  खामगाव मतदार संघातही ‘पिता-पुत्र’ आमदार असल्याचे आ. कडू यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रहारचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते.  

दानवे हे दानवच!

बळीराजा असलेल्या शेतकऱ्यांना साले म्हणून उपमर्द करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे दानवच आहेत. शेतकºयांचा अपमान करण्याचा अधिकार दानवे यांना नाही. तथापि, पैसा आणि सत्तेच्या मस्तीत दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. हा अपमान अजिबात खपवून घेतल्या जाणार नाही. त्यासाठीच दानवेंच्या घरावर आसूड यात्रा काढण्यात आली आहे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूkhamgaonखामगाव