शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

समृद्धी महामार्गालगतच्या शेतात शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:39 IST

समृध्दी महामार्गालगत पाणी निचरा होण्यासाठी सोय उपलब्ध नसल्याने संपूर्ण पाणी हे नाल्यातून शेतकऱ्यांच्या शेतात घुसून नुकसान होत आहे. जवळपास ...

समृध्दी महामार्गालगत पाणी निचरा होण्यासाठी सोय उपलब्ध नसल्याने संपूर्ण पाणी हे नाल्यातून शेतकऱ्यांच्या शेतात घुसून नुकसान होत आहे. जवळपास ९५ हेक्टर क्षेत्रावरी ८५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पावसाने डोणगांवसह शेलगाव देशमुख, कऱ्हाळवाडी परिसरातही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान ग्रस्त भागाची पाहणी तलाठी एस. एस. मस्के, कृषी सहाय्यक एच. डी. बोंद्रे, कोतवाल संदीप परमाळे, संतोष मानवतकर यांनी केली. यावेळी महामार्गालगत शेती असलेले सर्व शेतकरी उपस्थित होते.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी

अंदाजे ८५ शेतकऱ्यांचे ९५ हेक्टरच्या आसपास नुकसान झाले आहे. हे नुकसान समृद्धी महामार्गाने पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन न केल्यामुळे झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

190821\new doc 2021-08-19 14.24.18_1.jpg

????? ?????????? ????? ????