शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

बुलडाणा जिल्ह्यातील धरणे तहानलेलीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: निम्म्याच्यावर पावसाळा संपला असून, अजूनही जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील जलसाठ्यात कोणतीही विशेष वाढ झालेली नाही. बहुतांश धरणे अद्याप तहानलेलीच  आहेत. नळयोजनांना आवश्यक एवढा जलसाठाही धरणांमध्ये झालेला नाही. त्यामुळे विविध गावांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झालेले आहे.दमदार पावसाअभावी जलसाठ्यांनी तळ गाठला असून, जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. हवामान खात्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: निम्म्याच्यावर पावसाळा संपला असून, अजूनही जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील जलसाठ्यात कोणतीही विशेष वाढ झालेली नाही. बहुतांश धरणे अद्याप तहानलेलीच  आहेत. नळयोजनांना आवश्यक एवढा जलसाठाही धरणांमध्ये झालेला नाही. त्यामुळे विविध गावांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झालेले आहे.दमदार पावसाअभावी जलसाठ्यांनी तळ गाठला असून, जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. हवामान खात्याने यावर्षी जून, जुलैमध्ये दमदार पावसाचा अंदाज वर्तविलाहोता; मात्र जिल्ह्यात हा अंदाज पूर्णपणे खोटा ठरला. जिल्ह्यात काही भागात लवकर तर काही भागात उशिरा हजेरी लावणाºया पावसाने नंतरच्या काळात खेळ चालविला आहे. चार-पाच दिवसांच्या अंतराने पाऊस येतो; पण पावसात जोर दिसत नाही. कुठे भुरभुरी तर कुठे रिमझिम स्वरूपाचा पाऊस बरसतो. अद्याप जिल्ह्यात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्यातही वाढ झालेली नसून, त्यात अल्प जलसाठा शिल्लक आहे. तर बरीच धरणे अद्याप कोरडी आहेत. दमदार पावसाअभावी विहिरींची जलपातळी कमी झालेली आहे. यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.खामगाववर पाणीटंचाईचे सावटखामगाव शहराला पाणीपुरवठा करणाºया गेरू माटरगाव येथील ज्ञानगंगा धरणात केवळ २३ टक्के जलसाठा शिल्लक असून, शहरावर पाणीटंचाईचे सावट आहे. गेरु माटरगावधरणक्षेत्राला अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाअभावी यावर्षी धरणाच्या जलपातळीत वाढ झालेली नाही. अर्ध्याच्यावर पावसाळा उलटून गेला आहे; मात्र धरणातील जलपातळी वाढलेली नाही. शहराची दररोजची पाण्याची गरज पाहता काही महिने पुरेल इतकाच जलसाठा धरणात आहे. सध्या शहराचा पाणीपुरवठा सातव्या दिवसावर पोहचलाआहे. आणखी काही दिवसात धरणाच्या जलसाठ्यात वाढ न झाल्यास शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण होऊ शकते. संभाव्य धोका ओळखून पाण्याचा जपून वापर करणेआवश्यक आहे.