शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

कृषी सेवा केंद्रांवर राहणार वॉच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 15:15 IST

शेतीचे उत्पादन वाढावे यासाठी प्रयत्न करण्यासोबतच कृषी सेवा केंद्रांवर वॉच ठेवण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खरीप हंगामाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. शेतीचे उत्पादन वाढावे यासाठी प्रयत्न करण्यासोबतच कृषी सेवा केंद्रांवर वॉच ठेवण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांचे पथक गठित करून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे.खामगाव तालुका कृषी विभागाच्या वतीने कृषीसेवा केंद्र धारकांना विविध सुचना देण्यात आल्या आहेत. पावसाची अनियमितता, कीड रोगांच्या प्रादुर्भावानुसार वाढलेली महागाई लक्षात घेता खरिप हंगामामध्ये कृषी विकास यंत्रणेने योग्य वाणाची लागवड करण्यास शेतकºयांना प्रवृत्त करावे. यामुळे शेतकºयांचा उत्पादनावरील खर्च कमी होवून शेतकºयांची आर्थिक उन्नती होईल.कृषीसेवा केंद्रधारक हा कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील महत्वाचा दूवा आहे. शेतकºयांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा देण्याचे काम कृषी सेवा केंद्र धारकांचे आहे. हे काम कृषी सेवा केंद्र धारकांनी करावे. यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन करुन चांगल्या प्रतीच्या गुणवत्तापूर्ण निविदा शेतकºयांना पुरवाव्या. फसवणुकीचे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अशा सुचना कृषी सेवा केंद्रधारकांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. कृषी सेवा केंद्र धारकांकडून सुचनांचे पालन न झाल्यास तसेच शेतकºयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यास, कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी कार्यालयाकडून सांगण्यात आले.गुणवत्ता नियंत्रण दक्षता पथक!शेतकºयांना उत्तम दर्जाचे बी-बियाणे, रासायनिक खते व किटकनाशकांंचा पुरवठा व्हावा, यासाठी तालुका कृषी अधिकारी गिरी यांच्या नेतृत्वात गुणवत्ता नियंत्रण दक्षता पथक गठित करण्यात आले आहे. या पथकाकडून ठिकठिकाणी अचानक भेटी देण्यात येणार आहेत. शेतकºयांची कुठेही फसवणूक होणार नाही, यासाठी मार्गदर्शक सूचना याआधीच देण्यात आल्या असल्या, तरी या पथकाद्वारे वॉच ठेवला जाणार आहे. कृषी सेवा केंद्र धारकांनी शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क करण्याचे आवाहनही तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरीagricultureशेती