शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

फेरीवाल्यांना मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:04 IST

बस फेरीअभावी प्रवासी त्रस्त लोणार : तालुक्यातील खुरमपूर येथील बसफेरी नियमित सुरू करण्याची मागणी सरपंच रेश्मा राठोड व सामाजिक ...

बस फेरीअभावी प्रवासी त्रस्त

लोणार : तालुक्यातील खुरमपूर येथील बसफेरी नियमित सुरू करण्याची मागणी सरपंच रेश्मा राठोड व सामाजिक कार्यकर्ते समाधान राठोड यांनी आगार व्यवस्थापकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

यात्रा रद्द झाल्याने भाविकांचा हिरमाेड

हिवरा आश्रम : मेहकर तालुक्यातील दुधा - ब्रम्हपुरी येथील प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री. ओलांडेश्वर संस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे, परिसरातील भाविकांचा हिरमाेड झाला आहे. या यात्रामहाेत्सवासाठी विदर्भासह मराठवाड्यातील भाविक येत असतात.

रस्त्यावरील धुळीमुळे पिकांना फटका

दुसरबीड : तढेगाव फाटा ते देऊळगावमही रोडवरील समृद्धी महामार्गाच्या कामासाठी जाणाऱ्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यालगतच्या शेतांना धुळीचा फटका बसत आहे. त्यामुळे तूरपिकाचे नुकसान होत आहे.

अल्पवयीन मुलांकडे दुचाकींची चावी

जानेफळ : अल्पवयीन मुलांमध्ये दुचाकी चालविण्याची क्रेझ वाढल्याने आणि पालकांकडूनसुद्धा मोकळीक मिळत असल्याचे चित्र जानेफळ परिसरात आहे. अल्पवयीन मुले सुसाट वाहने चालवत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाेलिसांनी अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.

ग्रामीण भागातील बस फेऱ्या बंदच!

साखरखेर्डा : अनलाॅक प्रक्रियेंतर्गत बस सेवा सुरू हाेऊन तीन महिने झाले असले तरी ग्रामीण भागात अजूनही बस सेवा सुरू करण्यात आलेली नाही. मेहकर आगार प्रमुखाने केवळ लांब पल्ल्याच्या बसेस सुरू केल्या असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना ॲटोरिक्षा किंवा काळीपिवळी टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे. त्यातही एसटी बसपेक्षा दुप्पट भाडे आकारले जात आहे. याची दखल घेऊन ग्रामीण भागात एसटी बस सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

संत्रा उत्पादन ३० टनापर्यंत

बुलडाणा : जिल्ह्यात संत्र्याचे लागवड क्षेत्र ४ हजार ४०० हेक्टर असून, त्यामध्ये ३० टनाच्या आसपास उत्पादन होते. कोल्ड स्टोरेजची सुविधा केवळ नांदुरा येथे आहे. सध्या संत्रीला ३५ ते ४० रुपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक अडचणीत आहेत.

२५ हजार शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत

सिंदखेड राजा : तालुक्यातील १०५ गावांची आणेवारी ४८ पैसे आहे. तरीही तालुक्यातील २५ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. तालुक्यात साेयाबीन आणि कपाशीचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.