शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सामान्यांसाठी रेल्वे प्रवासाची प्रतीक्षा अद्यापही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 11:42 IST

Buldhana News : रेल्वे प्रशासन  फायदा होणाऱ्या गाड्या स्पेशलच्या नावाखाली चालवत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: दुसऱ्या अनलॉकनंतर अनेक रेल्वे गाड्या सुरू झाल्या असल्या तरी काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्या आणि पॅसेंजर सुरु नाहीत. त्यामुळे नियमित स्वरुपात शासकीय, व्यावसायिक तथा अन्य कामासाठी ये-जा करणाऱ्यांची मोठी अडचण जात आहे. त्यामुळे या रेल्वे गाड्या नेमक्या कधी सुरू होतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोनाच्या पुर्वी ज्या रेल्वे गाड्या सुरू होत्या त्या आजही सुरू आहेत. परंतू गाडी क्रमांकाच्या अगोदर शुन्य लावून त्या विशेष रेल्वेगाड्या म्हणून चालविण्यात येत आहेत. त्या केवळ आरक्षीत जागांवरच प्रवेश दिल्या जात आहे. एका बोगीत ७२ शिट असतात तेथे आरक्षण झालेला व्यक्ती बसू शकतो. मात्र जनरलसाठी त्यात सुविधा नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे अनारक्षीत डबेही या गाड्यांना जोडण्यात येऊन सर्वच स्थानकावर त्या थांबविण्यात याव्यात अशी अपेक्षा प्रवाशी व्यक्त करत आहेत. यासाठी  लोकप्रतिनिधींनी केंद्र व राज्यस्तरावर आता आवाज उठविण्याची गरज आहे.

कोवीडच्या नावाखाली रेल्वे प्रशासन  फायदा होणाऱ्या गाड्या स्पेशलच्या नावाखाली चालवत आहे. अनारक्षीत डब्बे रद्द करून ते आरक्षीत केले आहे. विना आरक्षीत तिकीट देणे बंद आहे. त्यामुळे सर्व  स्थानकावर थांबणाऱ्या रेल्वे पॅसेंजर बंद आहेत.  याचा सामान्य प्रवाशांना मोठा त्रास  होतोय.- ॲड. महेंद्रकुमार बुरड, जिल्हा प्रवासी (सेवा) संघ, अध्यक्ष, मलकापूर)

टॅग्स :buldhanaबुलडाणाIndian Railwayभारतीय रेल्वे