शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

ग्रामस्थांना मिळणार स्वच्छ पाणी

By admin | Updated: April 16, 2017 13:41 IST

धाड गावासाठी प्रभावी अशी ४ कोटी७२ लाखाची पाणी पुरवठा योजना मंजूर केली.

धाड : गेल्या अनेक वर्षापासून धाड गावाला भेडसावणारी स्वच्छ पाणीपुरवठ्याची प्रतिक्षा आता संपली असून सरपंच रिझवान सौदागर यांनी सततकेलेल्या मागणी आणि पाठपुराव्याने धाड गावासाठी प्रभावी अशी ४ कोटी७२ लाखाची पाणी पुरवठा योजना मंजूर केली. त्यामुळे आगामी काळात धाडच्याग्रामस्थांना स्वच्छ पाणी पुरवठा होणार आहे.ग्रामीण भागात रस्ते, स्वच्छ पाणी, सांडपाण्याच्या नाल्या ह्या मुलभूतसोयी आवश्यक आहेत. यापैकी महत्वाची पाण्याची सोय कायमस्वरुपी झाल्यानेनागरिकांना ही मोठी उपलब्धी झाली आहे, असे प्रतिपादन आ.राहुल बोंद्रेयांनी धाड येथील ५.५० कोटीच्या विविध विकासकामाचे भूमिपुजन प्रसंगीबोलताना केले.धाडसह, साखळी खु., सावळी ह्या गावी आ.बोंद्रे व आ.हर्षवर्धन सपकाळ यांचेहस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन कार्यक्रम १३ एप्रिल रोजी पार पडले.ह्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत आ.सपकाळ होते. धाड मधील राष्ट्रीयपेयजल योजनेतून ४७२.८ लाख रु. पाणी पुरवठा योजनेसह जि.प.मधील शेषफंडातूनरस्ते बांधकाम भुमीपूजन आणि शौचालय बांधकामाचे अनुदान धनादेशाचे वाटपयेथे करण्यात आले. धाड ग्रा.पं.च्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आलाहोता.याठिकाणी विशेष उपस्थितीत रसुलखान, पं.स.सभापती, प्रभाकर वाघ, अमोलतायडे, चांद मुजावर, दिलीप खांडवे, गणेश सुसर, प्रमोद बोर्डे, वाहेदखान,रमेश सनान्से, आमीन भै, एकनाथ धंदर, डॉ.शिंदे, रियाज अहेमद, गजानन लांडे,सुनिल चांदा, अण्णासाहेब देशमुख, मुश्ताक सौदागर, प्रभाकर जाधव, ऐहसानसेठ, पाशु सेठ, राजधर खाँ, संदीप शिंदे, राजू जाधव, शे.आसीफ, सै.अली भै,लक्ष्मण बावणे, म.जुबैर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात सरपंच रिझवान सौदागर यांनी आपल्या कार्यकाळात पाणीपुरवठ्याची प्रभावी अशी योजना पूर्ण होत असून गावातील समस्या आपण आगामीकाळात सोडवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. संचालनअरविंद गुजर यांनी तर आभार प्रदर्शन म.शफी यांनी केले. कार्यक्रमासाठीग्रामविकास अधिकारी बी.एच.धंदर व सदस्यांनी प्रयत्न केले.(वार्ताहर)