शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

आंतरजिल्हा सहमती बदलीसाठी तीन वर्षांंची अट

By admin | Updated: June 9, 2015 00:09 IST

निकष शिथिल; पाच वर्षाची अट रद्द.

बुलडाणा : ग्राम विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना आंतरजिल्हा आपसी बदलीसाठी असलेले निकष शिथिल करण्यात आले असून आता पाच वर्षाऐवजी तीन वर्ष कार्यकाळ पूर्ण करणे आवश्यक करण्यात आले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना आंतरजिल्हा बदलीसाठी तसेच आपसी बदलीसाठी किमान पाच वर्षे त्या ठिकाणी सेवा देण्याची अट होती. यासंदर्भात ग्राम विकास विभागाने सुधारित अध्यादेश काढून २0 मे रोजी या निकषांमध्ये फेरबदल केले आहे. कर्मचार्‍याची कुठलीही बदली प्रक्रिया ही आता क्लिष्ट झाली आहे. विशेष करून शिक्षकांच्या बदल्यांबाबत अधिक गुंतागुंत आहे. प्रत्येक पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये अतिरिक्त शिक्षक होतात. अशा स्थितीत आपसी बदलीने जिल्ह्याबाहेरुन आलेल्या शिक्षकाला सेवेत सामावून घेणे अडचणीचे ठरते. इतर कर्मचार्‍यांनाही कमी अधिक प्रमाणात अशा अडचणींचा सामना करावा लागतो. सुदैवाने आपसी बदलीचा निकष बदलल्याने आता आशा निर्माण झाली आहे.