शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

दोन अपघातात तीन ठार ; एक गंभीर

By admin | Updated: September 7, 2014 00:21 IST

चिखली परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार तर एक जण गंभीर जखमी

चिखली : चिखली परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ५ व ६ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. ५ सप्टेंबर रोजी सोमठाणा फाटानजिक मेटॅडोर व दुकाची यांच्यात झालेल्या अपघातात पिता-पूत्र जागीच ठार तर आज ६ सप्टेंबर रोजी चिखली बुलडाणा मार्गावरील पळसखेड फाटानजिक एका अज्ञात वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सांयकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.याबाबत सविस्तर असे की, स्थानिक संभाजी नगर मधील रहिवासी गणेश नारायण अवसरमोल वय ४५ व त्यांचा एकुलता एक बार वर्षीय मुलगा बुध्दभूषण अवसरमोल हे दोघे त्यांचे मुळगाव गोमेधर ता.मेहकर येथून दुकाची क्र.एम.एच.२८ एस.२३९५ ने चिखलीकडे येत असताना सोमठाणा फाटानजिक चिखलीहून उंद्रीकडे जाणार्‍या मेटॅडोर क्र. एम.एच.0४ बी.यु.९१६८ ने जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात गणेश अवसरमोल व बुध्दभूषण अवसरमोल हे दोघे पिता-पूत्र जागीच ठार झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मॅटेडोर चालकाविरूध्द कलम २७९, ३0४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या घटनेला २४ तास उलटत नाही तोच तालुक्यातील किन्होळा येथील अनंता भास्कर शेंडे वय ३0 वष्रे व महेंद्र भगवान भांबळे वय २६ वष्रे हे दोघेजण एम.एच.२८ ए.ई.८३६१ क्रमांकाच्या दुचाकीवरून चिखलीहून किन्होळाकडे जात असताना चिखली-बुलडाणा मार्गावरील पळसखेड फाटानजिक एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुचाकी चालक अनंता भास्कर शेंडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर महेंद्र भांबळे गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीस धडक देणारे वाहन घटनास्थळावरून फरार झाले असून जखमीस उपचारार्थ रूग्णालयात हलविण्यात आले आहे. पुढील तपास चिखली पोलिस करीत आहेत. या अपघाताच्या घटनांमुळे रस्ता सुरक्षा धोक्यात आली आहे.