शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

यावर्षी खतांची टंचाई नाही!

By admin | Updated: May 3, 2016 02:08 IST

बुलडाणा जिल्ह्यासाठी ३८ हजार मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध.

बुलडाणा : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी झाला आहे. २0१६-१७ च्या खरीप हंगामात १ लाख ५८ हजार ४00 मे. टन रायनिक खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले. याशिवाय यावर्षी नियोजनानुसार प्राप्त आणि गतवर्षीचे शिल्लक, असे एकूण ३८ हजार ४४0 मे. टन रासायनिक खत सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांना खतांची टंचाई भासणार नाही.२0१६-१७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख ४९ हजार हेक्टरवर १६ पिकांच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. हंगामाच्या सुरुवातीला शेतकर्‍यांना खतांची टंचाई निर्माण होऊन नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घेतली आहे. यामुळे या हंगामासाठी १ लाख ५८ हजार ४00 मे. टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली होती. यापैकी ३0 एप्रिलपर्यंत ५ हजार ८९५ मे. टन खत प्राप्त झाले. तर गतवर्षीचे शिल्लक ३२ हजार ५४५ मे.टन रासायनिक खत सध्या उपलब्ध आहे. शेतकरी खरीप हंगामासाठी जोरदार तयारीला लागला आहे. एकूण पिकांची संख्या व वाढलेले पेरणीक्षेत्र यांच्या तुलनेत आवश्यक खतांची उपलब्धता सध्यातरी कमी आहे. येत्या काही महिन्यात खत पुरवठय़ात वाढ होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. मात्र, वर्तमानात खतांची कमतरता शेतकर्‍यांसाठी अडचण निर्माण करणारी ठरू शकते, हेही तेवढेच खरे. मात्र, हीच बाब लक्षात घेऊन व्यापारीही चढत्या भावाने खतविक्री करून शेतकर्‍यांची लुबाडणूक होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करणे गरजेचे आहे.