शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

हंगाम तोंडावर: हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत नियोजन नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 15:41 IST

खामगाव: यंदाचा तुरीचा हंगाम तोंडावर आला असताना, हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हयात अद्याप कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याचे दिसून येते.

देवेंद्र ठाकरेलोकमत न्युज नेटवर्कखामगाव: यंदाचा तुरीचा हंगाम तोंडावर आला असताना, हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हयात अद्याप कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याचे दिसून येते. शेतकºयांकडून मात्र तूर खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणीची मागणी जोर धरत आहे.शेतकºयांना शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी शासनाकडून प्रत्येक तालुक्यात हमीभावाने शासकीय खरेदी केंद्र सुरू करून शेतमाल हमीभावाने खरेदी करण्याचा प्रयत्न गेल्या दोन वषार्पासुन प्रयत्न सुरू आहे. असे असताना, खरेदीचे नियोजन वेळेवर होत नसल्याने हंगाम निघून गेल्यानंतर खरेदी केंद्र सुरू होते व याचा लाभ शेतकºयांऐवजी व्यापाºयांनाच जास्त होताना दिसून येत आहे. त्यामुळे शेतमालाची शासकीय खरेदी वेळेत सुरू करावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे. यावर्षी उडीद, मुग, सोयाबिन उत्पादक शेतकºयांना खरेदी वेळेत सुरू न झाल्याने आपला शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागला. हीच परिस्थीती तूर उत्पादक शेतकºयांची होऊ नये, यासाठी तूर खरेदी साठी आॅनलाईन नोंदणी सुरू करावी, अशी मागणी संपुर्ण जिल्ह्यात जोर धरू लागली आहे. येत्या पंधरा दिवसात तुरीचा हंगाम सुरू होणार असल्याने शेतकºयांकडून मागणी जोर धरत असताना, संबंधित विभागाकडून मात्र याबाबत कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तब्येत बरी नसल्याचे सांगून त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. 

वस्तुस्थिती पटवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठविल्या शेंगा!तुरीचा हंगाम अगदी जवळ आला आहे, हे पटवून देण्यासाठी संग्रामपूर तालुक्यातील भारीप बहूजन महासंघाच्या पदाधिकाºयांनी शेतकºयांना सोबत घेत तुरीच्या पक्क्या झालेल्या शेंगा तहसीलदारांमार्फत मुख्यंमत्र्यांना पाठविल्या. सोबतच हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी लवकर सुरू करण्याची मागणी करणारे निवेदनही दिले. 

 मागील वर्षीच्या अनुदानाचा प्रश्न निकाली काढा!मागील वर्षी हमीभावाने तूर विक्रीसाठी शेतकºयांनी नोंदणी केलेल्या, परंतु मालाचे मोजमाप होऊ न शकलेल्या शेतकºयांना प्रतिक्विंटल १ हजार रूपये अनुदान जाहीर करण्यात आले होते. हे अनुदान अद्याप  अनेक शेतकºयांना मिळाले नाही. अनेकांच्या खात्यात केवळ पाचशे-सातशे रूपये जमा करण्यात आले. ही थट्टा थांबवावी, अशी मागणी स्वाभीमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केली आहे. यावर्षी तूर खरेदी वेळेत सुरू करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

  

सरकारला निवेदनाची भाषा समजत नाही. त्यामुळे यासंदर्भात लवकरच मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करणे, ही मागणी महत्वाची आहेच; परंतु याचा सर्वाधिक लाभ व्यापाºयांनाच होतो. तेव्हा शेतकºयांनी इतरत्र विक्री केलेल्या मालावरही भावफरक अनुदान देण्यात यावे, अशी आमची मागणी राहणार आहे.- रविकांत तुपकरप्रदेशाध्यक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाagricultureशेती