शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

बुलडाणा जिल्ह्यात रानभाज्या महोत्सवाचे आयोजनच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 11:29 IST

बुलडाणा जिल्ह्यात मेळावा घेण्याएवढे परिमाण नसल्याचे कारण देत कृषी विभागाने महोत्सव घेतला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरी भागातील जनतेला रानभाज्यांची उपयुक्तता, आवश्यकता आणि महत्त्व कळावे, या भाज्यातील औषधी गुणांची माहिती व्हावी आणि त्यांच्या आहारातही या भाज्यांचा समावेश असावा, या उद्देशाने कृषिमंत्र्यांनी ९ आॅगस्ट रोजी फिजिकल डिस्टन्सिंग राखून रानभाजी महोत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात मेळावा घेण्याएवढे परिमाण नसल्याचे कारण देत कृषी विभागाने महोत्सव घेतला नाही.शेतशिवारात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्यांचे, रानफळांचे महत्त्व व आरोग्यविषयक माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणे आवश्यक आहे. अनेक भागांत शेतकऱ्यांच्या आहारात त्या भागात उगवणाºया रानभाज्यांचा समावेश असतो. या भाज्या, फळांचे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे. त्याची माहिती शहरांतील नागरिकांना मिळून विक्री व्यवस्था झाल्यास शेतकºयांनाही काही आर्थिक फायदा होणार आहे. विशेष म्हणजे रानभाज्यात विविध पौष्टिक अन्नघटक असतात. या रानभाज्या नैसर्गिकरीत्या उगवत असल्याने त्यावर कीटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी केली जात नाही. या नैसर्गिक आहार संपत्तीचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊनच शहरी भागातील लोकांत रानभाज्यांबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर ९ आॅगस्ट रोजी रानभाजी महोत्सव साजरा करण्याचे निर्देश कृषी मंत्र्यांनी दिले होते. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात महोत्सव घेण्याएवढया रानभाज्या नसल्याने मेळाव्यांचे आयोजनच करण्यात आले नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgriculture Sectorशेती क्षेत्र