शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

सोयाबिनचा उत्पादन खर्चही निघाला नाही?

By admin | Updated: October 26, 2014 23:32 IST

एकरी तीस किलो सोयाबिन पेरले व वीस किलोचे उत्पादन झाले.

सुहास वाघमारे / नांदुराकापसाला पर्याय म्हणून सोयाबिनच्या नगदी पिकाकडे वळलेल्या शेतकर्‍यांना यावर्षी सुरवा तीला व परतीच्या पावसाने दडी मारल्याने सोयाबिनच्या उत्पादन खर्चा एवढे उत्पन्न सोयाबिनचे उत्पादन तर तालुक्यातील एका शेतकर्‍याला चक्क त्याच्या पाच एकरात िक्वंटलभर बारीक ज्वारीच्या आकाराचे सोयाबिन झाले असून प्रति एकर तिस किलो पेरले व विस किलोचे उत्पादन झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.यावर्षी परतीचा पाऊस आलाच नाही. त्यामुळे सोयाबिन उत्पादनात प्रचंड घट झाली असून एकरी दहा हजारापर्यंत उत्पादन खर्च लागलेल्या सोयाबिन पिकाचे प्रति एकरी एक ते दोन िक्वंटल एवढेच उत्पादन होत असून त्याचा आकार ज्वारीप्रमाणे असून त्याला जेमतेम दोन हजार पाचशे पर्यंतचे भाव मिळत असल्याने अर्धाच उत्पादन खर्च निघत असल्याने शेतकरी धास्तावलेला आहे. आधीच सोयाबिनचा अर्धा उत्पादन खर्च निघाला नाही पावसाने दडी मारल्याने तुरीचे उत्पादनात प्रचंड घसरत तर काहींच्या शेतात शुन्य उत्पादनाची भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे सोयाबिन पाठोपाठ तुरीच्या उत्पादनाच्या भितीने शेतकरी धास्तावलेला आहे. विदर्भातील कोरडवाहू शेतकर्‍यांचे सोयाबिन व तुर हे पहिल्या पसंतीचे पिक बनले आहे. मात्र यावर्षी उशीरा आलेल्या पावसामुळे उत्पादनाट घट होण्याची भिती होती. त्यातच शेवटी परतीचा पाउस आलाच नाही. त्यामुळे सोयाबिन व तुरीचे पिक धोक्यात आले आहे. त्याचत आता सोयाबिन या पिकाची काढणी सुरु झाली आहे. तर काही शेतकर्‍यांना यापेक्षाही अ त्यल्प उत्पादन झाल्याची चर्चा शेतकरी वर्गात आहे. सोयाबिन पिकाने उत्पादन खर्च दिला नाही. व आता शेतात उभे असलेले तुरीच्या पिकाची स्थिती गंभीर असून पाऊस नसल्याने तुरीच्याही उत्पादनात प्रचंड घसरन होणार असल्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत.कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी सोयाबिन व तुर ह्या दोन्ही पिकांच्या उत्पादनातील घट व उत्पादन खर्च वसुल होत नसल्याने हरभर्‍या सारखे पिक हि घेणे दुरापास्त झाले आहे. या सर्व आ िर्थक भिषण परिस्थितीत राज्यात शासन स्थापन होणे बाकी आहे. तर केंद्राचे याकडे दूर्लक्ष होत असल्याने शेतकरी वर्ग धास्तावलेला व प्रचंड आर्थिक तणावात असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. *खर्च दहा हजार उत्पादन पाच हजाराचेसोयाबिन या पिकाच्या उत्पादन खर्चाची गोळा बेरीज केली तर बियाणे, मशागत, पेरणी, विंधन, मळणी, व वाहतूक यावरचा खर्च एकरी दहा हजारापर्यंत होतो व त्यातही तननाशक व किटकनाशकाचा वापर केला तर खर्च वाढतो. मात्र यावर्षी एकरी एक ते दोन क्विंटल सोयाबिनचे उत्पादन घेत असल्याने बाजारभावाप्रमाणे पाच हजारापर्यंत उत्पादन म्हणजे खर्चाच्या अर्धा खर्च वसुल होत असल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.