शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

परीक्षा केंद्रावर शिक्षकच पोहचले विलंबाने; विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ

By ब्रह्मानंद जाधव | Updated: March 10, 2023 15:53 IST

येथील जिजामाता कन्या शाळेवर दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र असून त्याठिकाणी उर्दू तथा मराठी माध्यमाचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत

ब्रह्मानंद जाधव/ बुलढाणा 

मोताळा : येथील दहावीच्यापरीक्षा केंद्र असलेल्या जिजामाता कन्या शाळेवर उर्दू शाळेचे शिक्षक कर्तव्यावर उशीरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी उद्भवलेल्या अडचणीत आवश्यक असलेले मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांनी दडपणाखाली पेपर सोडविल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शिक्षकावर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे.

येथील जिजामाता कन्या शाळेवर दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र असून त्याठिकाणी उर्दू तथा मराठी माध्यमाचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. त्यामध्ये जवाहर उर्दू हायस्कुलचे ३० पेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने जवाहर उर्दू हायस्कुलच्या एका शिक्षकाची त्या परीक्षा केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर शिक्षकांना दहा वाजता, तर विद्यार्थ्यांना साडेदहा वाजेपर्यंत पोहोचण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी ३ मार्च रोजी मराठी विषयाच्या पेपरला जवाहर उर्दू हायस्कूलकडून नियुक्त करण्यात आलेले एक शिक्षक हे सकाळी सव्वाअकरा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचले नाही. म्हणून त्यांच्याठिकाणी इतर शिक्षकाची वेळेवर नियुक्ती करण्यात आली. उर्दू माध्यमाचे शिक्षक उशिरा परीक्षा केंद्रावर पोहोचल्यामुळे उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी आलेल्या अडचणी ऐकून घेऊन त्यांचे निरसन करण्यासाठी उर्दू माध्यमाचे शिक्षक वेळेवर उपलब्ध नसल्याने विद्यार्थी गोंधळले होते. मराठी माध्यमातील शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांना व्यवस्थीत हाताळला न आल्याने विद्यार्थ्यांना दडपणाखाली पेपर सोडवावा लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कधीही न भरून निघणारे शैक्षणीक नुकसान झाले आहे. यासंबंधी इसा खान, मलंग शाह, शे. जावेद, शे. शफीक आणी म. इकबाल या पालकांनी जवाहर उर्दू शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडे तक्रार करून त्या शिक्षकावर कारवाईची मागणी केली आहे. 

टॅग्स :examपरीक्षाbuldhanaबुलडाणाssc examदहावीHSC Exam Resultबारावी निकाल