शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

दहावी-बारावी परीक्षा ऑफलाइन होणार; पालकांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 11:49 IST

Bulhana News कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना आता मुलांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दहावी-बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष केंद्रांवरच होणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. परीक्षा जवळ आल्याने  विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालये यांच्यावर परीक्षेबाबत काय निर्णय होणार याची टांगती तलवार विद्यार्थ्यांवर होती. परंतु आता दहावी, बारावीच्या परीक्षा या ऑफलाइन होणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. बोर्ड ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी अनुकूल नसल्याने ऑफलाइनच परीक्षा होणार आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना आता मुलांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामुळे मुलांमध्ये कोरोनाची भीती वाढली आहे. 

दहावी म्हणजे उच्च शिक्षणाचा पाया. वर्ष भर शाळा बंद होत्या. मुलांचा अभ्यास ऑनलाइन पद्धतीने झाला. पण आता परीक्षा ऑफलाइन होणार   ऑफलाइन परीक्षा घेणे धोक्याचे आहे. -वैभव मिनासे, पालक

ऑनलाईन परीक्षेसाठी वस्तूनिष्ठा असेल तिथे विद्यार्थ्याला त्याचे मत मांडायला वेळ मिळणार नाही. त्याचे मूल्यमापन योग्य होणार नाही. यापूर्वी परीक्षेचे स्वरूप ऑफलाईनच आहे. यावेळी विशेष खबरदारी घ्यावी.         - उर्मिला धोंडगे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducationशिक्षणexamपरीक्षा