शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अध्यापक विद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 13:40 IST

अनेक विनाअनुदानीत अध्यापक विद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

- संदीप वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गत सात ते आठ वर्षांपासून शिक्षक भरतीच होत नसल्याने विद्यार्थ्यांनी डिएलएडकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. गत तीन वर्षापासून अर्ध्यापेक्षा जास्त जागा विद्यार्थी मिळत नसल्याने रिक्त राहत आहेत. त्यामुळे, अनेक विनाअनुदानीत अध्यापक विद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.राज्य सरकारगणीक शिक्षक भरतीचे नियम व निकष बदलत आहेत. सन २०१३ नंतर शिक्षक भरतीच होत नसल्याने १२वीनंतर डिएलएडकडे विद्यार्थ्यांनी गत काही वर्षांपासून पाठ फिरवली आहे. विना अनुदानीत अध्यापक विद्यालयांना मोठ्या प्रमाणात परवारनगी देण्यात आली. त्यामुळे तालुकास्तरापर्यंत अध्यापक विद्यालय थापन झाले. काही वर्षांनी शिक्षक भरतीच बंद झाल्याने विद्यार्थी अध्यापक विद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेशच घेत नसल्याचे चित्र आहे. यावर्षी जिल्ह्यात १८०० जागांसाठी प्रवेश प्रक्रीया सुरू झाली आहे. त्यातही शासकीय डीएलएड महाविद्यालयांमध्ये प्रवेश देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे, आता केवळ अनुदानीत आणि विनाअनुदानीत डीएलएड महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. दोन अनुदानीत आणि २६ विना अनुदानीत अध्यापक विद्यलयासाठी ही प्रवेश प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. गत काही वर्षांपासून अर्ध्यापेक्षा जास्त जागा रिक्त राहत आहेत. तर काही अध्यापक विद्यालयांना विद्यार्थीच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, हे अध्यापक विद्यालये बंद पडून तेथील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार आहे. डीएलएड केल्यानंतर टीईटी आणि त्यानंतर टेट परीक्षा उत्तीर्ण करण्याचे निकष शिक्षक होण्यासाठी युती सरकारने ठरविले होते.

डीएलएड केल्यानंतर सीईटी, टेट परीक्षा उत्तीर्ण करावे लागते. नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थी संख्या घटली आहे. बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी १८०० जागांसाठी प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येते. मात्र, केवळ ४८ टक्के जागा भरल्या जातात. उर्वरीत ५२ टक्के जागा रिक्त राहत आहेत.- विजयकुमार शिंदे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलडाणा

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्र