शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

अध्यापक विद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 13:40 IST

अनेक विनाअनुदानीत अध्यापक विद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

- संदीप वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गत सात ते आठ वर्षांपासून शिक्षक भरतीच होत नसल्याने विद्यार्थ्यांनी डिएलएडकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. गत तीन वर्षापासून अर्ध्यापेक्षा जास्त जागा विद्यार्थी मिळत नसल्याने रिक्त राहत आहेत. त्यामुळे, अनेक विनाअनुदानीत अध्यापक विद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.राज्य सरकारगणीक शिक्षक भरतीचे नियम व निकष बदलत आहेत. सन २०१३ नंतर शिक्षक भरतीच होत नसल्याने १२वीनंतर डिएलएडकडे विद्यार्थ्यांनी गत काही वर्षांपासून पाठ फिरवली आहे. विना अनुदानीत अध्यापक विद्यालयांना मोठ्या प्रमाणात परवारनगी देण्यात आली. त्यामुळे तालुकास्तरापर्यंत अध्यापक विद्यालय थापन झाले. काही वर्षांनी शिक्षक भरतीच बंद झाल्याने विद्यार्थी अध्यापक विद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेशच घेत नसल्याचे चित्र आहे. यावर्षी जिल्ह्यात १८०० जागांसाठी प्रवेश प्रक्रीया सुरू झाली आहे. त्यातही शासकीय डीएलएड महाविद्यालयांमध्ये प्रवेश देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे, आता केवळ अनुदानीत आणि विनाअनुदानीत डीएलएड महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. दोन अनुदानीत आणि २६ विना अनुदानीत अध्यापक विद्यलयासाठी ही प्रवेश प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. गत काही वर्षांपासून अर्ध्यापेक्षा जास्त जागा रिक्त राहत आहेत. तर काही अध्यापक विद्यालयांना विद्यार्थीच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, हे अध्यापक विद्यालये बंद पडून तेथील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार आहे. डीएलएड केल्यानंतर टीईटी आणि त्यानंतर टेट परीक्षा उत्तीर्ण करण्याचे निकष शिक्षक होण्यासाठी युती सरकारने ठरविले होते.

डीएलएड केल्यानंतर सीईटी, टेट परीक्षा उत्तीर्ण करावे लागते. नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थी संख्या घटली आहे. बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी १८०० जागांसाठी प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येते. मात्र, केवळ ४८ टक्के जागा भरल्या जातात. उर्वरीत ५२ टक्के जागा रिक्त राहत आहेत.- विजयकुमार शिंदे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलडाणा

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्र