शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

लग्न होत नसल्याने युवकाची आत्महत्या;

By सदानंद सिरसाट | Updated: October 20, 2023 14:49 IST

याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

खामगाव : गेल्या दोन ते तीन वर्षांपासून लग्न जमत नसल्याने नैराश्यात गेलेल्या लाखनवाडा येथील २८ वर्षीय युवकाने बहिणीच्या नवीन घरात लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६:१५ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

याप्रकरणी लाखनवाडा बु. येथील मधुकर कृष्णाजी वाकाेडे यांनी पोलिसात माहिती दिली. त्यामध्ये मृतक अजय सोपान वाकाेडे याचे गेल्या दोन-तीन वर्षांपासून लग्न जुळत नव्हते. त्यामुळे नैराश्य आल्याने त्याने त्याची बहीण संध्या घोरपडे हिच्या नवीन बांधकाम झालेल्या घरात लोखंडी अँगलला गळफास घेतला.

ही घटना शुक्रवारी सकाळी ६:१५ वाजताच्या दरम्यान घडल्याचे म्हटले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास आनंदा वाघमारे करीत आहेत.