शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

वर्दडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 5:05 AM

वर्दडी बुद येथील शेतकरी विष्णू तुकाराम साळवे यांच्या आईच्या नावाने साडेचार एकर जमीन आहे. मात्र सततची नापिकी, बॅंकेचे ...

वर्दडी बुद येथील शेतकरी विष्णू तुकाराम साळवे यांच्या आईच्या नावाने साडेचार एकर जमीन आहे. मात्र सततची नापिकी, बॅंकेचे कर्ज, मुलीच्या लग्नातील काही खासगी कर्ज यामुळे ते काही दिवसांपासून चिंताग्रस्त हाेते. यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी ०१ मार्च रोजी विषारी औषध प्राशन केले. याविषयी नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांना तातडीने सिंदखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना जालना येथे दाखल करण्यात आले हाेते. प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. मात्र उपचारादरम्यान ०२ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई ,एक भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, असा आप्त परिवार आहे.