शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

वर्दडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST

वर्दडी बुद येथील शेतकरी विष्णू तुकाराम साळवे यांच्या आईच्या नावाने साडेचार एकर जमीन आहे. मात्र सततची नापिकी, बॅंकेचे ...

वर्दडी बुद येथील शेतकरी विष्णू तुकाराम साळवे यांच्या आईच्या नावाने साडेचार एकर जमीन आहे. मात्र सततची नापिकी, बॅंकेचे कर्ज, मुलीच्या लग्नातील काही खासगी कर्ज यामुळे ते काही दिवसांपासून चिंताग्रस्त हाेते. यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी ०१ मार्च रोजी विषारी औषध प्राशन केले. याविषयी नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांना तातडीने सिंदखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना जालना येथे दाखल करण्यात आले हाेते. प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. मात्र उपचारादरम्यान ०२ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई ,एक भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, असा आप्त परिवार आहे.