शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

वर्दडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST

वर्दडी बुद येथील शेतकरी विष्णू तुकाराम साळवे यांच्या आईच्या नावाने साडेचार एकर जमीन आहे. मात्र सततची नापिकी, बॅंकेचे ...

वर्दडी बुद येथील शेतकरी विष्णू तुकाराम साळवे यांच्या आईच्या नावाने साडेचार एकर जमीन आहे. मात्र सततची नापिकी, बॅंकेचे कर्ज, मुलीच्या लग्नातील काही खासगी कर्ज यामुळे ते काही दिवसांपासून चिंताग्रस्त हाेते. यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी ०१ मार्च रोजी विषारी औषध प्राशन केले. याविषयी नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांना तातडीने सिंदखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना जालना येथे दाखल करण्यात आले हाेते. प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. मात्र उपचारादरम्यान ०२ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई ,एक भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, असा आप्त परिवार आहे.