शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

विद्यार्थी गिरविताहेत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 12:12 IST

खामगाव : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी, विद्यार्थ्यांची शिक्षणातील गोडी टिकविण्यासाठी शाळास्तरावर विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येताहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी, विद्यार्थ्यांची शिक्षणातील गोडी टिकविण्यासाठी शाळास्तरावर विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येताहेत. शिक्षकांच्या अभिनव संकल्पनेतून आता विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जाताहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या टिकविण्यास मदत होत असल्याचे दिसते.

नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय? त्या नेमक्या कशामुळे ओढवतात? त्यांचा मानवी जीवनावर होत असलेल्या विपरीत परिणामाबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा अंबोडा येथील वर्ग शिक्षिका एस.एल.तायडे यांनी एक प्रयोगशील उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. इयत्ता ३ रीच्या विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमातील ‘माळीन गाव- एक दुर्घटना’ या पाठावर आधारीत कृतीयुक्त अध्यापनाची सांगड घालत उपक्रम तयार केला आहे. या उपक्रमात मुख्याध्यापक मुकुंद, शिक्षक चव्हाण, करवंदे, कुटे, सातपुतळे, गौर यांचेही सहकार्य लाभत आहे.

निसर्गाशी मैत्री!

या उपक्रमात डोंगर, दºया, भौगोलिक परिस्थिती, शेतीचा परिसर सुंदररित्या तयार करण्यात आल्याने, विद्यार्थ्यांची आपोआप निर्सगाशी मैत्री होते. त्यामुळे या प्रयोगशील उपक्रमातून विद्यार्थ्यांना अभ्यासात रूची निर्माण होत असल्याचे शिक्षकांचे मत आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावStudentविद्यार्थी