शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

देऊळगावमही येथील पथदिवे बंद, ग्रामस्थ त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:35 IST

देऊळगावमही : येथून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे गत काही दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ हे पथदिवे ...

देऊळगावमही : येथून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे गत काही दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ हे पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे़ नितीन गडकरी यांनी निवेदनाची दखल घेऊन कारवाईसाठी संबंधित विभागाकडे पाठवले आहे़

देऊळगावमही येथून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे गत काही दिवसांपासून बंद आहेत़ महामार्गावर अनेक जण फिरायला जातात. रात्री अंधार असल्याने अपघात हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे महामार्गावरील पथदिवे सुरू करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर अमोल शिंगणे तालुका अध्यक्ष दे़ राजा, सचिन साळवे तालुका उपाध्यक्ष, गणेश शिंगणे, कैलास देढे, समाधान काळे, गजानन चोपडे आदींसह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.